
सुरक्षित खाद्यपदार्थाबाबत ग्राहकांनीच जागरूक राहिले पाहिजे, अशी अपेक्षा या मोहिमेतून सूचित झाली आहे.
सुरक्षित खाद्यपदार्थाबाबत ग्राहकांनीच जागरूक राहिले पाहिजे, अशी अपेक्षा या मोहिमेतून सूचित झाली आहे.
देशभरातील विविध राज्यांतून जेवढी मुले दत्तक घेतली गेली, त्यामध्ये मुलींचे प्रमाण तब्बल ६० टक्के आहे
संघाने याआधी सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंतांना सन्मानपूर्वक निमंत्रित केले आहे.
डॉ. तोगडिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी संघपरिवारासमोर दंड थोपटून आहेत.
एके काळी औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अहमदनगरमध्ये गेल्या पंचवीस वर्षांत एकही नवा उद्योग आलाच नाही.
आजवर उदासीनतेत हरवलेल्या नगरमध्ये आता या घडामोडींनंतर जाग येऊ लागली असून, अशा गोष्टींच्या राजकारणाला कोणत्याच आगामी निवडणुकीत फारसे स्थान मिळणार…
दुर्घटनांमध्ये गमावलेल्यांची कुटुंबे हतबलपणे न्यायाकडे डोळे लावून थकून जातात.
या माणसांना कोणत्याही सरकारदरबारी, कोणत्याही पक्षात किंवा कोणत्याही नेत्यापर्यंत सदैव मुक्त प्रवेश असतो
पेरणी झालेला गहू, फुलावर आलेला हरभरा, आणि बोंडातून बाहेर आलेला कापूस यांचे प्रचंड नुकसान झाले.
‘शिवशाही’ हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होते.
केंद्रीय ऊर्जामंत्र्यांचे शब्द हवेत विरण्याआधीच महाराष्ट्रात तीव्र वीजटंचाई निर्माण झाली
दीर्घ आजारानंतर मध्यरात्रीनंतर हमोंनी अखेरचा श्वास घेतला