भारताने पहिल्या सामन्यात गोलंदाजीच्या आघाडीवर बाजी मारली होती. विशेषतः भारताच्या तिन्ही वेगवान गोलंदाजांनीच पाकिस्तानचा डाव गुंडाळला होता.
भारताने पहिल्या सामन्यात गोलंदाजीच्या आघाडीवर बाजी मारली होती. विशेषतः भारताच्या तिन्ही वेगवान गोलंदाजांनीच पाकिस्तानचा डाव गुंडाळला होता.
विजेत्या ओडिशा संघाला रोख १ कोटी, उपविजेत्या तेलुगु संघाला ५० लाख पारितोषिक देण्यात आले.
क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीगपासून (आयपीएल) सुरू झालेले व्यावसायिक लीगचे लोण इतर खेळांमध्ये पसरायला वेळ लागला नाही.
१४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर भारताची अडखळती सुरुवात झाली होती. ‘पॉवर-प्ले’च्या षटकांत भारताच्या खात्यावर ३८ धावाच होत्या.
नदालला विजेतेपदाची अधिक संधी असली, तरी जोकोव्हिचची उणीव जाणवणार यात शंका नाही,’’ असे अमृतराजने सांगितले.
हा निर्णय का घेण्यात आला, गोविंदांना त्याचे कोणते फायदे मिळतील आणि कोणती आव्हाने आता समाेर उभी आहेत, याचा या निमित्ताने…
स्पर्धा सुरू असतानाच झालेल्या कोपराच्या दुखापतीमुळे संकेतला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले.
पाठलाग आणि आक्रमणाच्या या खेळात मुंबईविरुद्ध गुजरातने मध्यंतराला २६-२४ अशी आघाडी घेतली होती
‘नाडा’ने प्रसिद्ध केलेल्या यादीत २००९पासून विविध खेळाडूंवर केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली आहे
राष्ट्रकुल स्पर्धेत उत्तरेकडील खेळाडूंनी आपले नाणे खणखणीत वाजवले. यातही ईशान्येकडील खेळाडूंनी लक्ष वेधून घेतले,
उत्तेजक सेवन प्रकरणातील भारतीय खेळाडूंचे प्रमाण कमी करण्यासाठी नुकतेच लोकसभेत आणि राज्यसभेत राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक विधेयक मंजूर करण्यात आले.
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून पुन्हा एकदा ईशान्येकडील खेळाडूंची कामगिरी लक्षणीय ठरत आहे