
Health Special: उष्माघाताचा त्रास होणाऱ्यांची संख्या सध्या वाढतेच आहे. उष्माघात होतो म्हणजे नेमके काय होते, शरीरात कोणते बदल होतात, त्याचा…
Health Special: उष्माघाताचा त्रास होणाऱ्यांची संख्या सध्या वाढतेच आहे. उष्माघात होतो म्हणजे नेमके काय होते, शरीरात कोणते बदल होतात, त्याचा…
Health Special: वसंत ऋतू म्हणजे हवा आल्हाददायक आणि निसर्गाला आलेला बहर असे समीकरण आहे. त्यामुळे हा ऋतू आनंददायी असे सर्वसाधारणपणे…
Health Special: परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या हातावर अनेकदा दही दिले जाते. खरेच असे करावे का? ते किती आरोग्यदायी असते?
कडू रस हा मुख्यत्वे कफनाशक आणि मर्यादेमध्ये वापर केल्यास पित्तनाशक आहे.
Health Special : एरवी उदीड हे पचायला कठीण असतात पण म्हणूनच थंडीमध्ये वातावरण वेगळे असल्याने ते उडदाच्या पदार्थांसाठी सुयोग्य ठरते.…
हिवाळ्यातल्या उत्तरार्धामध्ये म्हणजे कडक थंडीच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये अर्थात शिशिर ऋतूमध्ये कडू रस प्रबळ होतो.
उडदाचे पदार्थ थंडीत खायला काहीच हरकत नाही, किंबहुना ते आधिक्याने खावेत असे आयुर्वेद सुचवतो. काय आहे त्या मागची नेमकी कारणमीमांसा?…
हिवाळा हा एक असा काळ आहे,जेव्हा प्रत्यक्षात या शरीराला व्यायामाची गरज असते. मात्र वेगवेगळ्या कारणांनी लोक व्यायाम टाळतात.
चांगल्या दर्जाचा जेट स्प्रे नवीन असतो, तोवर त्यामधून पाण्याचा फवारा हवा तसा व्यवस्थित येत असतो. मात्र कालांतराने त्याचा वेग मंदावतो.
हेमंत व शिशिर ऋतूमध्ये अग्नी प्रखर असताना अर्थात भूक व पचनशक्ती उत्तम असताना त्या अग्नीनुसार अन्नसेवन व्हावे अशी अपेक्षा असते.
ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असते त्यांना सुद्धा थंडी सोसत नाही.
अधिक प्रमाणात जेवण्याची सवय हिवाळा संपला तरी पुढेही तशीच सुरु राहते आणि मग तिथपासून शरीर स्थूलत्वाकडे झुकू लागते.