
इतिहासाची मांडणी ही सर्व बाजूंचा आणि देश-काळ-स्थिती व समाजातील सामंजस्य लक्षात घेऊन केली पाहिजे.
इतिहासाची मांडणी ही सर्व बाजूंचा आणि देश-काळ-स्थिती व समाजातील सामंजस्य लक्षात घेऊन केली पाहिजे.
तत्कालीन तपासयंत्रणांनी बराच तपास करूनही गांधीहत्येचा दोषारोप रा. स्व. संघ, हिंदु महासभा यांवर येत नाही, पुराव्यांच्या अभावी सावरकरांचीही मुक्तता झाली;…
अॅलन ह्यूम, सर विल्यम वेडरबर्न आणि सर हेन्री कॉटन या तिघा इंग्रज अधिकाऱ्यांनी काँग्रेसची स्थापना केली असली तरी यात मुख्य…
ज्ञानप्राप्ती आणि सत्यशोध ही मानवी संस्कृतीची दोन अत्युच्च परिमाणे ठरली आहेत.
दैत्य म्हणून दुसऱ्याची प्रतिमा रचणारे स्वत:चेच दैत्यीकरण करत असतात. आपली हिंदू संस्कृती अशी शिकवण देत नाही, हे कळले आहे का…