![Lakshman Shastri Joshi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/cats_bd034b.jpg?w=310&h=174&crop=1)
महात्मा गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर ‘पुणे करार’ केल्यानंतर राजकीय कार्यसंन्यास घेऊन सामाजिक कार्य करण्याची मानसिकता स्वीकारली.
महात्मा गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर ‘पुणे करार’ केल्यानंतर राजकीय कार्यसंन्यास घेऊन सामाजिक कार्य करण्याची मानसिकता स्वीकारली.
कायदेभंग चळवळीत प्रारंभी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वाईच्या कृष्णाघाटावर अनेक भाषणे दिली. ती प्रभावी ठरल्यानंतर कऱ्हाडच्या कृष्णाघाटावर सतत सात दिवस…
१९३०च्या कायदेभंग चळवळीत प्राज्ञपाठशाळेतील अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनी उडी घेतली. तर्कतीर्थही त्यांच्याबरोबर कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय झाले.
समाज हा सुधारणाशील असल्याने तो कालपरत्वे परिवर्तन स्वीकारत आधुनिक होत राहतो. धर्म मात्र सनातन होऊन स्थितिशील राहतो.
पतिताच्या शुक्रापासून उत्पन्न झालेल्या संतती त्याकाळी पतित मानल्या जात. यातही स्त्री-पुरुष भेद पाळला जात असे. म्हणजे पतित संतती मुलास मानले…
तर्कतीर्थांनी केवळ कन्या विवाह वय वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत, तर प्रौढ विवाह, विधवा विवाहाचे समर्थन करणारे प्रयत्न आणि लेखन केल्याचे…
शब्दप्रामाण्य, वेदांचे अपौरुषत्व, शंकराचार्यांचे अलौकिकत्व इत्यादी बाबींवर धर्मसुधारकांनी कितीही कंठशोष केला तरी वाई, पंढरपूर इत्यादी तीर्थक्षेत्रे हिंदू धर्माच्या रूढींची मुळे…
प्राज्ञपाठशाळा, वाई येथील वेदाध्ययन पूर्ण करून सन १९१८ मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘तर्कतीर्थ’ पदवी संपादनार्थ काशीस प्रयाण केले. स्वामी केवलानंद सरस्वतींचे…
वेद वाङ्मय संस्कृतमध्ये रचले गेले. संस्कृत भाषा इ. स.पूर्व २५०० ते २००० वर्षांपासून गुरुकुलात शिकवली जात असे. वेदसंहिता, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यक,…