
शुष्क मोकळी माळरानं आणि खडकाळ जमीन हेच काळवीटांचं आवडतं अधिवासाचं ठिकाण आहे.
शुष्क मोकळी माळरानं आणि खडकाळ जमीन हेच काळवीटांचं आवडतं अधिवासाचं ठिकाण आहे.
सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात विपुल वनसंपदा आहे.
सुधागडचा परिसर दाट वनश्रीने नटलेला आहे. गडाची समुद्रसपाटीपासून उंची ६१९ मीटर आहे.
समाजातील विविध स्तरात विषमतेच्या अनेक दऱ्या आपल्याला पहायला मिळतात.
या अभयारण्यात मौल्यवान वृक्ष प्रजातींबरोबर असंख्य औषधी वनस्पती आढळतात. अ
मुलींच्या उच्च शिक्षणासाठी ‘प्रियदर्शिनी’ वसतिगृहांची योजना राबविली जात आहे.
अभयारण्याच्या दुसऱ्या बाजूस ठाणे, रायगड जिल्हय़ातील जंगलाचा समावेश होतो.
राज्यात फलोत्पादन विकासासाठी पाच फलोत्पादन समूह निश्चित करण्यात आले आहेत.
हजारो स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांनाही नाथसागराच्या जलाशयाचं आकर्षण आहे.
पावसात चिंब भिजत रानमेवा खात उद्यानातून फिरण्याची मजा काही औरच आहे.
महाराष्ट्र शासनाने १९९४ मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले.