
रहिओलीला दोन वर्षे उत्खनन चालले. पुढचे संशोधन काही भारतीय आणि काही विदेशी पुराजीववैज्ञानिकांनी मिळून केले. ते १८ वर्षे चालले. मग…
रहिओलीला दोन वर्षे उत्खनन चालले. पुढचे संशोधन काही भारतीय आणि काही विदेशी पुराजीववैज्ञानिकांनी मिळून केले. ते १८ वर्षे चालले. मग…
पुढे १८३३ मधे ब्रिटिश निसर्ग अभ्यासक चार्ल्स लायेल यांचा ‘भूविज्ञानाचे मूलभूत सिद्धान्त’ (प्रिन्सिपल्स ऑफ जिऑलॉजी) हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यात…
प्रचंड मोठी हाडे खडकांमधून बाहेर पडतात हे सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीसुद्धा आपल्या पूर्वजांना माहिती होते. पण ते डायनोसॉरचे जीवाश्म…
अतिप्राचीन काळातल्या सूक्ष्मजीवांचे जीवाश्मही आढळतात. त्या जीवाश्मांना सूक्ष्मजीवाश्म (मायक्रोफॉसिल्स) म्हणतात.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या विभागाची स्थापना १८५१ मध्ये झाली. त्याचे पहिले अधीक्षक म्हणून आयरिश भूवैज्ञानिक टॉमस…
सागरी संधिपाद प्राणी (आर्थ्रोपोडा) त्या ओल्या चिखलावरून चालत गेल्यामुळे त्यांच्या पायाचे ठसे तिथे उमटतात.
उत्तरेकडच्या लॉरेशियामधून आणि दक्षिणेकडच्या गोंडवनलँडमधून आलेले अवसाद (सेडिमेंट्स) त्यात कोट्यवधी वर्षे साठत होते.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक टॉमस ओल्डहॅम यांनी ते जीवाश्म आणि स्लीमॅन यांना आधी मिळालेले जीवाश्म, सर्वेक्षण विभागाच्या अधिकृत संग्रहात…
जाते, पाटा-वरवंटा, दक्षिणेकडे वापरला जाणारा रगडा अशा दगडांच्या वस्तू आता शहरी भागांत दिसत नसल्या तरी ग्रामीण भागांत आजही वापरात आहेत.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी भारतातील आपले बस्तान स्थिरस्थावर करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होती.
आधुनिक विज्ञानाची प्रगती होण्याच्या खूप आधीपासून मानव रत्ने वापरत आला आहे.
भारतात लोहमार्गावरून पहिली प्रवासी गाडी १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावल्यानंतर आपल्याकडे लोहमार्गाच्या निर्मितीची लाट आली…