Associate Sponsors
SBI

एक्स्प्लेण्ड डेस्क

red fort
१५ ऑगस्टला ध्वजारोहण लाल किल्ल्यावरच का होते? जाणून घ्या नेमके कारण!

१९४७ साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १६ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा भारतीय ध्वज फडकवला होता.

some villages celebrate Independence Day after August 15_Loksatta
बंगालमधील काही शहरे का साजरा करत नाहीत आज स्वातंत्र्य दिन ? काय आहे इतिहास प्रीमियम स्टोरी

परंतु, पश्चिम बंगाल मध्ये अशी दोन गावे आहेत, जी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करत नाहीत. त्यांचा स्वातंत्र्य दिन…

suicide prevention law ipc bns law
‘आत्महत्येचा प्रयत्न’ केल्यानंतर शिक्षा द्यावी की मानसिक उपचार? नव्या कायद्यात आत्महत्येबाबत कोणत्या तरतुदी आहेत?

भारतीय दंड संहिता कायद्याचे कलम ३०९ हे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीलाच गुन्हेगार ठरवत होते. नैराश्याने ग्रासलेला व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल…

Mahatma Gandhi in Bengal
महात्मा गांधी १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात उपस्थित का नव्हते? प्रीमियम स्टोरी

History of Noakhali Riots : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू भाषण करीत असतानाच्या प्रसंगी महात्मा गांधी मात्र कोलकाता…

How indian penal code founded who founded
भारतीय दंड संहिता (IPC) कायदा कधी आणि कसा अस्तित्वात आला?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘भारतीय दंड संहिता’ (IPC) या १८६० च्या कायद्याला बदलण्यासाठी ११ ऑगस्ट २०२३ रोजी नवे विधेयक…

Kiranjit kaur family
अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या; पीडितेचे कुटुंबीय २६ वर्षांपासून देतायत संघर्षपूर्ण लढा

पंजाबमधील किरणजित कौर या अल्पवयीन मुलीची २६ वर्षांपूर्वी सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता २६ वर्षं…

Finding X _Loksatta
विश्लेषण : माहीत नसलेल्या गोष्टींसाठी X का वापरले जाते ? काय आहे ‘एक्स’ चा अर्थ ? प्रीमियम स्टोरी

मग इंग्रजी वर्णमालेत बाकीचे वर्ण असताना ‘एक्स’ हे अक्षर माहीत नसलेल्या गोष्टींसाठी का निवडले गेले असेल, ‘एक्स’ अक्षराचे महत्त्व काय…

kerala state and pinarayi vijayan
केरळ राज्याचे नाव बदलण्याची मागणी, राज्य सरकारकडून ठराव मंजूर; नाव बदलण्याची प्रक्रिया काय?

कोणत्याही राज्याचे, शहराचे नाव थेट बदलता येत नाही. सर्व कादेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतरच एखाद्या राज्याचे नाव बदलले जाते.

Rahul Gandhi Debate in Lok Sabha
राहुल गांधी यांच्याऐवजी गोगोई यांना पहिल्या दिवशी भाषण करण्यास का सांगितले गेले?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर मंगळवारी (८ ऑगस्ट) अविश्वास प्रस्तावावर ते जोरदार भाषण करतील, अशी शक्यता वर्तविली…

China deflation
विश्लेषण: चीनच्या अर्थव्यवस्थेवर ‘डिफ्लेशन’चा धोका कायम; नेमका अर्थ काय? प्रीमियम स्टोरी

देशात ‘डिफ्लेशन’चा धोका वाढला आहे. गेल्या २ वर्षांत पहिल्यांदाच चीनमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीत इतकी मोठी घट नोंदवली गेली आहे…

Raghav Chadha Rajya Sabha
दिल्ली प्रशासकीय कायद्यावरून राज्यसभेत वाद का निर्माण झाला? राघव चढ्ढा यांनी खोट्या स्वाक्षरी केल्या का? प्रीमियम स्टोरी

दिल्लीचे प्रशासकीय अधिकार केंद्र सरकारच्या ताब्यात देण्यासाठीचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. या विधेयकाची समीक्षा करण्यासाठी निवड समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव…

AI
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास? वाचा नेमके काय घडतेय?

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर एखादे काम करायचे असेल, तर यंत्रणेला खूप साऱ्या विदेची (डेटा) गरज असते.

ताज्या बातम्या