
कोणी अमराठी मोठा झाला की त्याचं मोठेपण मराठी माणसांना कळतं. फक्त मराठी माणसाचं तेवढं कळत नाही. मराठी माणसांच्या या आजारामुळे…
कोणी अमराठी मोठा झाला की त्याचं मोठेपण मराठी माणसांना कळतं. फक्त मराठी माणसाचं तेवढं कळत नाही. मराठी माणसांच्या या आजारामुळे…
पत्रकारितेतले काही काही प्रवास फार आनंददायी असतात, तर काही खूप शिकवणारे असतात. आनंददायी प्रवास अनेक. शिकवणारे तसे तुलनेनं कमी.
वसंतरावांची समोरच्याला ऐकत ठेवण्याची क्षमता अवर्णनीय आणि अफाट. कोणतीही आठवण… मग ती लहानपणी गोव्यात त्यांच्या घरी हॉलंडमधून येणाऱ्या टोमॅटोची, विशिष्ट…
प्रशासनावरची हुकुमत आणि तरीही वागण्या-चालण्यात मोकळेपणा हे विलासरावांचं वैशिष्ट्य. सहिष्णुता, उदारमतवाद वगैरे शब्द फेकावे लागत नसत त्या वेळी. सत्ताधारी खरोखर…
आजही वाटतं की किशोरीबाईंना काही विचारणं आणि त्याचं उत्तर गद्यात द्यायला लावणं हे अगदी फजुल आहे.
घरात असोत की बाहेर… खासगी गप्पांत किंवा जाहीर कार्यक्रमात एलकुंचवार आपल्या मताला आणि मनाला जराही मुरड घालत नाहीत.
आजही कस्टम्समधे दाखल होणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांना दयाशंकर यांचा आदर्श बाळगा, असा उपदेश केला जातो. पण अशा आदर्शांना मोल काय द्यावं…
कविता आणि कवी यांचं माझं नातं… सहज कळेल असं उदाहरण द्यायचं तर… प्रेयसी आणि तिचे वडील किंवा कॉलेजमधली जुनी मैत्रीण…
‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या नवव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी उपस्थित होते.
खरं म्हणजे गोवा हा काही जीनप्रदेश नव्हे. ही भूमी काजू-कन्या फेणीची. पण त्या मांडवी-जुवारी-शापोरा-साळ नद्यांच्या पाण्यात काय जादू आहे कळत…
‘एआय’मुळे मानवी संवादाचा अंतच जवळ येऊ शकतो’ असं सांगणाऱ्या हरारी यांची ही खास ‘लोकसत्ता’साठी झालेली मुलाखत; इतिहासापासून भविष्यापर्यंत, अनेक विषयांना…
काही कारणाने रुग्णालयात दाखल व्हायची वेळ येते तेव्हा अनेकांकडे वैद्यकीय विमा नसतो आणि ज्यांच्याकडे असतो त्यांना आजार परवडला, पण विमा…