
पेण परिसरात पीओपीच्या लाखो गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. मात्र पीओपी मूर्तींवर असलेल्या बंदीमुळे या मूर्तींचे करायचे काय, असा प्रश्न…
पेण परिसरात पीओपीच्या लाखो गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. मात्र पीओपी मूर्तींवर असलेल्या बंदीमुळे या मूर्तींचे करायचे काय, असा प्रश्न…
विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात वाद झाला होता.
गेली तीन वर्ष रेडी रेकनरचे दर स्थिर होते. मात्र तरिही जिल्ह्यातील मुद्रांक शुल्कातून मिळणाऱ्या महसूलाचा आखेल चढता राहिला आहे.
शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाचे आस्वाद पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या १६ एप्रिलला त्यांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे.
कोकणात नारळाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते. मात्र फणसाचे झाडही बागायतदारांसाठी आता कल्पवृक्ष ठरत आहे. रत्नागिरीतील हातखंबा येथील मिथिलेश देसाई याने…
रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद विकोपाला गेले आहे. पालकमंत्री पदाचा मुद्दा हा यात कळीचा ठरला आहे.
महाड मतदारसंघातून भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या स्नेहल जगताप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
रायगड जिल्हा हा पूर्वी कृषिप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जायचा, भात शेती आणि मत्स्यव्यवसाय हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन होते.
दस्तुरी नाका येथे येणाऱ्या पर्यटकांना घोडेवाल्यांकडून घेरले जाते. त्यांना चुकीची माहिती दिली जाते. रेल्वे सेवा आणि ई रिक्षा बंद आहेत,…
आर्थिक वर्ष संपत आले आहे. मात्र रायगडच्या जिल्हा विकास योजनेतील सुमारे १०७ कोटींचा निधी अद्याप शिल्लक आहे.
होळी सणापूर्वीच रायगड जिल्ह्यात राजकीय शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी एकमेकांची उणीदुणी काढताना पहायला…
यंदा मोहोर येण्याची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. कोकणात २८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते. त्यामुळे मोहोर…