
रायगड जिल्हा हा पूर्वी कृषिप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जायचा, भात शेती आणि मत्स्यव्यवसाय हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन होते.
रायगड जिल्हा हा पूर्वी कृषिप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जायचा, भात शेती आणि मत्स्यव्यवसाय हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन होते.
दस्तुरी नाका येथे येणाऱ्या पर्यटकांना घोडेवाल्यांकडून घेरले जाते. त्यांना चुकीची माहिती दिली जाते. रेल्वे सेवा आणि ई रिक्षा बंद आहेत,…
आर्थिक वर्ष संपत आले आहे. मात्र रायगडच्या जिल्हा विकास योजनेतील सुमारे १०७ कोटींचा निधी अद्याप शिल्लक आहे.
होळी सणापूर्वीच रायगड जिल्ह्यात राजकीय शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी एकमेकांची उणीदुणी काढताना पहायला…
यंदा मोहोर येण्याची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. कोकणात २८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते. त्यामुळे मोहोर…
राज्याचा पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत रस्ते, दळणवळणाची साधने, पायाभूत सुविधांचा चांगला विकास झाला.
पर्यटकांचा वाढता ओघ, अनेक वलयांकित व्यक्तींची निवासस्थाने, विविध बांधकाम कंपन्यांकडून राबवण्यात येत असलेले विकास प्रकल्प यांमुळे निसर्गरम्य अलिबाग भविष्यात बकाल…
गेल्या दीड महिन्यात विवीध विभागातील कर्मचाऱ्यांच्या कारनाम्यांमुळे रायगड जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणांची प्रतिमा मलिन झाली आहे.
तुरुंगातील कैद्यांना आठवड्यातून तीन वेळा आपल्या कुटूंबाशी संवाद साधता येणार आहे. यासाठी तुरूंगात स्मार्ट कार्ड वर चालणाऱ्या अँलन फोनची सुविधा…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतेक कामे पूर्ण झाली असली तरी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कामे रखडले आहेत. जी कामे पूर्ण झाली, तेथील…
तस्करीमुळे कोकणातील खवले मांजर अती दुर्मिळ वन्यजीवाचे अत्सित्व धोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षात कोकणात खवले मांजर तस्करीच्या अनेक घटना…
कोकणात १ लाख ७६ हेक्टर लागवड क्षेत्र लागवडीखालील क्षेत्र आहे. दरवर्षी साधारणपणे २ लाख ९८ हजार ६२४ मेट्रीक टन काजूचे…