
पहलगाम येथील हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना प्राण गमावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख…
पहलगाम येथील हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना प्राण गमावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख…
महसूल विभागाच्या कार्यपद्धतीतील त्रुटी अधोरेखित करणारा आणि ‘जनताकेंद्री विचार हाच महसूल विभागाचा ध्यास!’ या पहिली बाजूचा (लोकसत्ता- १५ एप्रिल) प्रतिवाद…
सरकारला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला या कायद्याच्या आधारे बंदिशाळेत टाकण्यात येईल ही भीती आहे.
‘शिक्षण क्षेत्रातील महासत्ता होण्यासाठी…’ (लोकसत्ता- पहिली बाजू- ११ फेब्रुवारी) ठेवण्यात आलेली उद्दीष्टे उत्तमच आहेत, पण ती साध्य करण्याच्या वाटेवरील अडथळ्यांचा…
महाराष्ट्रात वीजदर कमी करण्यासाठी महावितरणची (एमएसईडीसीएल) याचिका हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अनाकलनीय पाऊल आहे.
जे नियम नागरिकांच्या वैयक्तिक विदेच्या संरक्षणासाठी तयार केल्याचे भासविण्यात येत आहे, त्यातूनच खासगीपणाचा अधिकार हिरावून घेतला जाण्याची दाट शक्यता दिसते.…
मराठी माणसाला ‘हिंदू खतरे में’मध्ये गुंतवून ठेवले आहे, मराठी नेत्यांना ईडीच्या चौकशीत अडकवले आहे, मराठी माणसांचे पक्ष फोडले आहेत आणि…
शेतकऱ्यांच्या हिताचे सोडाच, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गोत्यात आणणारे अनेक निर्णय मोदी सरकारने अनेकदा माथी मारले.
लोकसभा निवडणुकीत जनतेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ दिली, त्यामुळे निराश झालेला भाजप उद्धव ठाकरे यांना राजकारणातून नामशेष करण्याचा प्रयत्न…
राहुल गांधीचे भाषण ऐकताना गेल्या दहा वर्षात भाजपचे वरिष्ठ नेते इतके हतबल झालेले कधीच पाहायला मिळाले नव्हते.
‘त्यांना काय वाटेल?’ या ‘पहिली बाजू’मध्ये (१४ मे) प्रसिद्ध झालेल्या विनय सहस्राबुद्धे यांच्या लेखाचा प्रतिवाद