
उद्धव ठाकरे यांचे वैचारिक अधिष्ठान मजबूत असल्याने आणि पिढीजात कणखरपणा त्यांच्या रक्तात असल्याने ते आपापल्या परीने लढत राहिले आहेत.
उद्धव ठाकरे यांचे वैचारिक अधिष्ठान मजबूत असल्याने आणि पिढीजात कणखरपणा त्यांच्या रक्तात असल्याने ते आपापल्या परीने लढत राहिले आहेत.
मुंबई शहरावर आपला एककलमी अंमल असावा अशी स्वप्ने गेल्या अनेक पिढय़ांपासून अनेकांनी पाहिली आहेत.
महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिंब्यावरच भाजप वाढला, हे नाकारता येणार नाही. शरद पवारदेखील अनेकदा भाजपच्या आसपास राहिले.
पक्षाचे नाव गेले, चिन्ह गेले तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल हाती घेऊन लढत आहेत. त्यांना राजकीयदृष्टय़ा संपवण्याचे पराकोटीचे प्रयत्न विफल…
जाहिरातीवरून विरोधकांना ‘युतीत मिठाचा खडा टाकू नका..’ (‘पहिली बाजू’ – २० जून) असे बजावण्यात आले.
नाणार किंवा बारसूचे लोक उद्या भरपाई घेऊन निघून जातील, पण दुष्परिणाम दीर्घकाळ टिकतील.
आपण ज्या भाजपवर एकेकाळी आदर्श पक्ष म्हणून प्रेम केले, ज्या अटलजी-अडवाणी यांना देशातील आदर्श नेते म्हणून अभिमानाने गौरविले त्यांच्या भाजपमध्ये…
मित्रपक्षांचा सत्तेसाठी वापर करूनघेणाऱ्या भाजपने कोणाला मित्र करून घ्यावे, याचे ताळतंत्रही कधीच सोडले आहे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीवर नजर टाकली तर अनाकलनीय आणि अनपेक्षित निकाल, आर्थिक अधोगती, जाहिरातबाजी, राज्यांबाबतचा दुजाभाव…