
काही बाबतीत मी आमच्या पिढीला भाग्यवान समजतो. रंगायन, आविष्कार, थिएटर अकॅडमी, छबिलदासची नाटकं ऐन भरात असताना आम्ही ती पाहिली.
काही बाबतीत मी आमच्या पिढीला भाग्यवान समजतो. रंगायन, आविष्कार, थिएटर अकॅडमी, छबिलदासची नाटकं ऐन भरात असताना आम्ही ती पाहिली.
जन्मापासून आंधळेपणाने जपलेल्या दृढ श्रद्धेला जेव्हा तडे जाऊ लागतात, तेव्हा काय होतं, याची एका स्वायत्त, पण बंदिस्त गावात घडणारी कथा…
काही अपवाद वगळता राजकारणात जायचं ते कमाई करण्यासाठी असा एक सार्वत्रिक समज आहे.
हृषीकेश गुप्ते याची ‘दंशकाल’ ही कादंबरी कुठल्याही एका रकान्यात बसवता येत नाही.
… उत्तर सर्वांना माहीत आहेच, पण यामुळे शेतकऱ्यांच्या, दुर्बल घटकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं आहे, मतदारसंघांचं नुकसानच होत आहे, हे स्पष्ट…
आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि नेत्यांनी इथे लोकशाही स्थापन करण्याचा निर्णय घेतला. देशोदेशीच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून राज्यघटना तयार करण्यात आली.