
गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या कुंभमेळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या कुंभमेळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे.
दिल्ली हातातून गेल्याने आपने पंजाबवर लक्ष केंद्रित केले. हे एकमेव राज्य हातातून गेल्यावर कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची होईल. कारण या पक्षाचे…
‘आप’ जरी दिल्लीत पराभूत झाला असले तरी मिळालेली ४३.५५ टक्के मते हा त्यांना दिलासा देणारा मुद्दा. झोपडपट्टीवासीय तसेच अल्पसंख्याक मोठ्या…
लोकसभा निकालात भाजपला धक्का बसला होता. मात्र त्यानंतर हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा जिंकल्याने भाजपचे राजकारणातील स्थान भक्कम झाले.
एकनाथ शिंदे यांना कसोटीच्या क्षणी साथ देणाऱ्या गोगावले व दादा भुसे दोन महत्त्वाच्या नेत्यांना जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या अशा पालकमंत्रीपदापासून डावलल्याने…
लोकसंख्या वाढीच्या बाबतीत देशात दक्षिण तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये फरक आहे. दक्षिणेकडील राज्यांनी काटेकोरपणे कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली.
बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी असे राजकारण गावपातळीपासून ते लोकसभेपर्यंत चालत असल्याचे दिसते. मराठा साधारण ३० टक्के तर वंजारी २५…
निवडणुकीच्या तोंडावर पुजारी आणि गुरुद्वारा साहिबमधील ग्रंथींना महिन्याला १८ हजार रुपये देण्याची योजना जाहीर केली. ही योजना निवडणूक निकालाच्या दृष्टीने…
भाजपचा प्रयत्न यंदा किमान सात ते आठ टक्के मते वाढवून सत्ता मिळवण्याचा आहे. कारण अशा स्थितीत जर ‘आप’ची मते कमी…
हरियाणा तसेच महाराष्ट्रातील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. भाजप हिंदुत्व त्याचबरोबर आम आदमी पक्षाच्या नेत्यांवरील आरोपांचा मुद्दा प्रचारात आणेल. याखेरीज…
मंत्र्यांच्या कामगिरीचा अडीच वर्षांनंतर आढावा घेतला जाईल असे स्पष्ट करत, नाराजांच्या आशा पल्लवित करण्यात आल्या.
दोन वर्षांपूर्वीची विधानसभा निवडणूक असेल की किंवा लोकसभा तसेच अगदी अलीकडे झालेली पोटनिवडणूक यात भाजपचा पराभव झाला. यातून भाजपला ममतांच्याच…