
मासेमारी करणारे खलाशी सुट्टीवर असल्याने आणि होळीचा हंगाम सुरू असल्यामुळे मासळीच्या दराने ही उसळी घेतली आहे.
मासेमारी करणारे खलाशी सुट्टीवर असल्याने आणि होळीचा हंगाम सुरू असल्यामुळे मासळीच्या दराने ही उसळी घेतली आहे.
समुद्र किनाऱ्यावर खारभूमीवर निर्माण करण्यात आलेल्या शेतजमिनीत भरतीचे पाणी शिरल्याने शेकडो एकर क्षेत्रावर खारफुटी उगवली आहे. कांदळवन संरक्षित असल्याने या…
वाढत्या उरण तालुक्यातील पाण्याचे स्रोत हे खूप कमी आहेत. यात एमआयडीसीचे मध्यम आकाराचे रानसई धरण आणि जलसंपदा विभागाचे पुनाडे धरण…
हवामानातील सातत्याने होणारे बदल, समुद्रातील वाढता मानवी हस्तक्षेप आणि जलप्रदूषणामुळे दिवसेंदिवस माशांचा साठा कमी होत चालला आहे.
प्रस्तावित शंभर खाटांचे रुग्णालय नव्या आराखड्यामुळे पुन्हा एकदा रखडले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांच्या मंजुरीनंतर पुन्हा उरणच्या नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत…
उरण- पनवेल परिसरातील २ हजार ३०० हेक्टर जमीनीवरील कांदळवन क्षेत्र वन विभागाने कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित केले आहे.
राज्यातीलच नव्हे तर देशातील उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या उरणच्या भूमिपुत्रांना आपल्या हक्काच्या रोजगारासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत.
अटल सेतू आणि उरण नेरुळ लोकलमुळे मुंबईचे नवे उपनगर बनलेल्या उरणच्या द्रोणागिरी नोड मधील उंच इमारतींना कमी दाबाने पाणी पुरवठा…
उरणमध्ये हजारोंच्या संख्येने परदेशी पक्षी येऊ लागले आहेत. उरणच्या अनेक पाणथळी कोरडया झाल्या आहेत. फ्लेमिंगोंनी उरण रेल्वे स्थानक आणि शेवा…
मोरा-मुंबई व अलिबाग आणि उरणला जोडणाऱ्या रेवस ते करंजा मार्गावरील रो रो सेवा खरंच सुरू होणार का अशी शंका व्यक्त…
सेंद्रिय खत आणि नैसर्गिक पद्धतीने पिकणाऱ्या चविष्ट आणि गोड वालांना भौगोलिक मानांकन मिळावे अशी मागणी चिरनेरच्या शेतकऱ्यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या खोपटे पुलाच्या मजबुतीकरणासाठी पाच कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा तयार केला असून या पुलाच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात…