गेल्या १५ वर्षांपासून या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे घोंगडे भिजत पडले आहे.
गेल्या १५ वर्षांपासून या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे घोंगडे भिजत पडले आहे.
महापालिकेच्या कोपरी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात दररोज १५० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते.
गुलाब मार्केट ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या रडारवर आले आहे.
राज्यंभरात आठ शहरांमध्ये घर उभारणीसाठी यूएलसीची जमीन देण्याचा निर्णय
चटईक्षेत्र मिळवा’ या योजनेला राज्य सरकारने केराची टोपली दाखविल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
राज्य सरकारने ७२ एकर क्षेत्रफळांच्या या विस्तीर्ण परिसराला संरक्षक भितींचे नवे कवच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शा
विद्युतीकरणासाठी एमएमआरडीएकडून २० कोटींचा निधी मंजूर
ठाण्याच्या जिल्हाधिकारी म्हणून गेल्या दीड वर्षांत स्वत:च्या कामाची वेगळी अशी छाप सोडणाऱ्या डॉ. अश्विनी जोशी यांची अखेर राज्य सरकारने बदली…
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर व्यावसायिक नगरी उभारणीच्या दृष्टीने नगर नियोजन सुरू केले आहे.
शहरांतील बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर मोठी गृहसंकुले, मॉल उभे राहिले आहेत.
रस्त्यांच्या रुंदीकरणाचे विविध प्रकल्प आखले गेले आहेत. त्यापैकी काहींचे कामही सुरु झाले आहे.