
एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात ठाणे कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरमधील प्रकल्पांसाठी भरीव तरतूद आहे.
एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात ठाणे कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरमधील प्रकल्पांसाठी भरीव तरतूद आहे.
मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये बेकायदा तसेच धोकादायक इमारतींची संख्या बरीच मोठी आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेने ठाणे शहरात रस्ता रुंदीकरणाचा अक्षरश: सपाटा लावला आहे.
ठाणे परिसरात पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे ही शासनाची भूमिका आहे.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून ठाणे तसेच आसपासच्या परिसराला नेहमीच सापत्नपणाची वागणूक दिली
००८ पूर्वीच्या बेकायदा बांधकामांना मालमत्ता करात दंड आकारणी का नाही.
अधिकृत पायावर उभ्या असलेल्या परंतु भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या अनेक इमारती काळाच्या ओघात धोकादायक ठरू लागल्या आहेत.
महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये लाखोंच्या संख्येने बेकायदा इमारती उभ्या आहेत.
ठाण्यासारख्या शहरातील ७० टक्के रहिवाशांच्या पाणी वापरावर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही.
कमी पावसामुळे यंदा ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच शहरांना मोठय़ा प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
भातसा धरणातून पाणी आणून दोन्ही शहरांना पुरवणार; ठाणे महापालिकेलाही जादा पाणी मिळणार