
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरु करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला काही महिन्यांपासून शासनाकडून अनुदानच…
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरु करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला काही महिन्यांपासून शासनाकडून अनुदानच…
जळगाव जिल्ह्यातील एका गावात शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी उपसरपंचाची हत्या झाल्यानंतर धरणगावात अल्पवयीन मुलीने छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला.…
मेळाव्यात भुजबळ यांनी केलेल्या मार्गदर्शनापेक्षा ही आगपाखडच अधिक चर्चेत राहिली.
राजकीय पक्षांची ताकद पाठीशी राहिली असती तर कदाचित त्या अपक्ष उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना धूळही चारली असती.
विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर उशिरा का होईना, शिवसेनेने (उध्दव ठाकरे) पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली.
होळीसह धुलिवंदन सणासाठी मजूर गावी गेल्याने आणि त्यातच ग्राहकांकडून मागणीही कमी झाल्याने केळीचे दर ५०० ते ६०० रुपयांनी घसरले.
शिवसेनेने (एकनाथ शिंदे) ‘ऑपरेशन टायगर’ प्रारंभ करतानाच एरंडोल तालुक्यातील अनेक पदाधिकारी गळाला लावून ठाकरे गटाला हादरा दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गटाने पाटील यांना आता थेट जिल्हाप्रमुखाची जबाबदारी सोपवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही छेडछाड प्रकरणात संशयित आपल्या पक्षाचे असले तरी कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याने गुंडगिरीविरोधात सध्यातरी शिंदे गट…
विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील राजकीय आखाडा गाजवण्यासाठी महायुतीचे तिन्ही घटक पक्ष…
जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मध्य प्रदेशच्या सीमेवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडल्यावर गावठी बंदुकांची निर्मिती व तस्करी प्रकाशझोतात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अमळनेरमधील आमदार अनिल पाटील यांनी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही म्हणून, आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी मंत्री…