
शेती परवडत नाही असे अनेकदा म्हटले जाते, त्यामागे शेतीचे बिघडलेले आरोग्य आणि ते सुधारण्यासाठी लागणारी रासायनिक खते, औषधांवरील मोठा खर्च…
शेती परवडत नाही असे अनेकदा म्हटले जाते, त्यामागे शेतीचे बिघडलेले आरोग्य आणि ते सुधारण्यासाठी लागणारी रासायनिक खते, औषधांवरील मोठा खर्च…
रासायनिक खतांच्या अवाजवी वापरामुळे सुपिक शेतीची नापिकीकडे वाटचाल सुरू असताना, शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्व पटवून देण्यावर कृषी विभागासह कृषी विद्यापीठांनी…
दोघेही नमते घेण्याच्या स्थितीत नसल्याने वाद यापुढेही वाढतच जाणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि शिंदे गटाचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील…
जळगावमध्ये आयोजित बैठकीतही पक्षाच्या राज्य सहप्रभारींसमोर पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याने काँग्रेसची मंडळी पराभवातून काही बोध घेतील की नाही, हा प्रश्न विचारला…
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरु करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला काही महिन्यांपासून शासनाकडून अनुदानच…
जळगाव जिल्ह्यातील एका गावात शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी उपसरपंचाची हत्या झाल्यानंतर धरणगावात अल्पवयीन मुलीने छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला.…
मेळाव्यात भुजबळ यांनी केलेल्या मार्गदर्शनापेक्षा ही आगपाखडच अधिक चर्चेत राहिली.
राजकीय पक्षांची ताकद पाठीशी राहिली असती तर कदाचित त्या अपक्ष उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना धूळही चारली असती.
विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर उशिरा का होईना, शिवसेनेने (उध्दव ठाकरे) पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली.
होळीसह धुलिवंदन सणासाठी मजूर गावी गेल्याने आणि त्यातच ग्राहकांकडून मागणीही कमी झाल्याने केळीचे दर ५०० ते ६०० रुपयांनी घसरले.
शिवसेनेने (एकनाथ शिंदे) ‘ऑपरेशन टायगर’ प्रारंभ करतानाच एरंडोल तालुक्यातील अनेक पदाधिकारी गळाला लावून ठाकरे गटाला हादरा दिला आहे.