
पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरात नवीन वाहने खरेदी करण्याकडे कल वाढू लागला आहे. यंदाच्या वर्षात ९६ हजार ३०९ इतकी वाहने…
पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरात नवीन वाहने खरेदी करण्याकडे कल वाढू लागला आहे. यंदाच्या वर्षात ९६ हजार ३०९ इतकी वाहने…
शहरात अवयव दान कक्ष तयार केला जाणार असून नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात पालिकेने २५ लाख रुपयांची तरतूद ही केली आहे.
नायगाव पूर्वेतील जूचंद्र येथील सुप्रसिद्ध श्री चंडिका मातेच्या चैत्र यात्रोत्सवाला १५ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे.
वसई विरार शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या परिवहन विभागाकडून ई बस सेवा सुरू केली आहे. मात्र या ई बस चार्जिंग करण्यासाठी पालिकेकडे केवळ एकच…
वसईच्या तहसील विभागाने भराव केलेल्या जागांवर बोजा (दंड) चढविण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षभरात ३३ प्रकरणात २४२ कोटी १५ लाखांचा बोजा सातबाऱ्यावर…
भात झोडणीनंतर त्यातून बाहेर पडणारा पेंढा टेम्पो, ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा अधिक भरून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून धोकादायक वाहतूक होत असल्याचे…
वसई विरार शहरात मागील काही वर्षांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
वसई विरार शहराचे झपाट्याने होणारे नागरीकरण याचा फटका आता शेतीला बसू लागला आहे. या वाढत्या बांधकामामुळे शेतीचे लागवडीखालील क्षेत्र कमी…
बदलत्या काळाच्या ओघात गावांचे शहरात रूपांतर होऊ लागले आहे. रुपांतर होत असताना पर्यावरणीय दृष्टीने कोणताच विचार होत नसल्याने आज वसईत…
वाहन धारक आपल्या वाहनांवर फॅन्सी वाहनक्रमांक लावून फिरतात.त्यामुळे ई-चलन द्वारे कारवाई केली जाते तेव्हा त्यांचे वाहन क्रमांक व्यवस्थित पणे नोंद…
करवाढीच्या निर्णयाला शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी विरोध दर्शवत करण्यात आलेली करवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी…
विरार पश्चिमेच्या नानभाट रस्त्यावर असलेल्या गॉड ब्लेस बंगला येथे राहणाऱ्या एका शिक्षिकेने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी आणल्या होत्या.