
बेटाच्या सभोवतालचा परिसर हा संपूर्ण समुद्राच्या पाण्याने वेढलेला असून हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.
बेटाच्या सभोवतालचा परिसर हा संपूर्ण समुद्राच्या पाण्याने वेढलेला असून हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.
अडचणींत घट होण्याऐवजी त्यामध्ये दिवसागणिक भर पडत असल्याने एक प्रकारे मच्छीमारांची समस्यांच्या जाळ्यात तडफड होऊ लागली आहे, असेच चित्र सद्य:स्थितीत…
मोबाइल चोरी, पाकीट मारी, सोनसाखळी चोरी, छेडछाड, मारामारीचे असे विविध प्रकारचे गुन्हे रेल्वे गाड्या व स्थानक परिसरात घडत आहेत.
विरार-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प उभारणीच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे किनाऱ्यालगतचे कोळीवाडे व मच्छीमारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार…
वसई-विरार शहरातील महापालिका क्षेत्रातील वाढती बांधकामे आणि वाहनांच्या संख्येमुळे वायुप्रदूषणात वाढ होऊ लागली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमधील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, घोडबंदर…
वसई तालुक्यातील विरार पश्चिमेला चिखलडोंगरे रोड लगत पूर्वी च्या ‘खडकीबंदर’ व आताच्या मारंबळपाडा गावच्या वेशीवर श्री सोनुबाई भवानी मंदिर सुमारे…
विरार पश्चिमेच्या अर्नाळा किल्ल्यातील प्रसिद्ध कालिका देवी मंदिरातही घटस्थापना करून जागर सुरू करण्यात येत आहे.
विरार येथील जीवधन गडावर सुप्रसिद्ध असलेल्या जीवदानी देवीचा नवरात्री उत्सवानिमित्ताने नऊ दिवस जागर केला जात आहे.
वसई-विरार महापालिका स्थापन होऊन १४ वर्षे उलटली तरीही येथील विविध कामांचे नियोजन अगदी शून्यच आहे.
अलीकडेच महावितरणने एकाच दिवशी ८४ वीजचोरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत.
मागील काही वर्षांपासून शहरात इतर अपघाताच्या घटनेपेक्षा रस्ते अपघातामुळे मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.