
वसई- विरारमधील पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यासाठी तसेच शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पाच ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.
वसई- विरारमधील पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यासाठी तसेच शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पाच ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.
मुख्य जलवाहिन्यांपाठोपाठ आता शहरांतर्गत असलेल्या जलवाहिन्यांवर जलमापके बसविली जाणार आहेत.
पावणेतीन वर्षांत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सहा हजार १५ इतक्या परवान्यांचे वाटप करण्यात आले.
वसई विरार मध्ये नवीन वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मागील दहा महिन्यात शहरात ६१ हजार वाहने खरेदी करण्यात…
मीठ तयार होण्यास पाण्याची डिग्री तयार होत नसल्याने त्याचा परिणाम हा मीठ उत्पादनावर होऊ लागला आहे.
वसई, विरार शहरात वीज चोरीला आवर घालण्यासाठी महावितरणने वीज चोरी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. नऊ महिन्यांत शहरांत २…
जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत शहरात आगीच्या ५०१ घटना घडल्या आहेत.
यासाठी स्वच्छ भारत अंतर्गत ४६ कोटींचा निधी महापालिकेला मिळाला आहे.
या आधी पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला आग लागल्याची घटनाही घडली होती.
मागील काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाचा फटका हा वसईची सुप्रसिद्ध असलेल्या केळीच्या बागांना बसला आहे.
अखेर पोलीस घटनास्थळी झाले दाखल ; कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप
पूल वाहतुकीसाठी खुला होऊन केवळ चार महिने झाले आहेत.