
शिधावाटपात सुसूत्रता यावी यासाठी पुरवठा विभागाने पीओएस ( ई- पॉस) यंत्राद्वारे धान्य वाटपास सुरुवात केली आहे. मात्र बदलत्या काळानुसार ही…
शिधावाटपात सुसूत्रता यावी यासाठी पुरवठा विभागाने पीओएस ( ई- पॉस) यंत्राद्वारे धान्य वाटपास सुरुवात केली आहे. मात्र बदलत्या काळानुसार ही…
शिधापत्रिकेवर लाभ घेणाऱ्या काही शिधा धारकांची नावे मूळ गावी व स्थलांतरित ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणी असल्याने दोन्ही ठिकाणी लाभ घेत…
वसई : वसई विरार शहराला जोडणाऱ्या महामार्गावर विविध प्रकारच्या अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषत: अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी या घटनांचे…
शहरात अनधिकृत बांधकामापाठोपाठ अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. शहरातील सार्वजनिक जागा व रहदारीचे मुख्य रस्ते गिळंकृत होत असल्याने नागरिकांना…
मागील काही वर्षांपासून वसईच्या ग्रामीण भागात शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेतंर्गत गरिबांना घरकुले देण्यात येत आहेत.
वसईत ११ हजार ७१९ इतके लाभार्थी हे दुहेरी शिधा धान्याचे लाभार्थी असल्याचे उघड झाले आहे.
वसई विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढल्याने श्वान दंशाच्या घटनांत वाढ झाली आहे.
वसई-विरार शहरातील पूरस्थितीची समस्या दूर करून उपाययोजना करण्यासाठी पालिकेकेने निरी’ व ‘आयआयटी’ यांनी दिलेल्या सूचनेनुसार कामांचे नियोजन केले आहे.
वसई-विरार शहराला विविध प्रकारच्या भस्मासुरांनी पोखरायला सुरुवात केली आहे.
अवकाळी पावसाचे विघ्न सरता सरेना अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वसई विरार शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेकडून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मागील काही वर्षांपासून वसई विरार शहरात आगीच्या दुर्घटनांची संख्या कमी होऊ लागली आहे.