
करोना महासाथ सुरू झाल्यानंतर आरोग्यव्यवस्था बळकट असणे किती गरजेचे आहे ते समोर आले होते.
करोना महासाथ सुरू झाल्यानंतर आरोग्यव्यवस्था बळकट असणे किती गरजेचे आहे ते समोर आले होते.
वसईतील शिधापत्रिकाधारक व त्याचे लाभार्थी यांची संख्या वाढली आहे.
मागील दोन वर्षांपासून असलेले करोनाचे संकट, अवकाळी पाऊस यामुळे पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न अधिक बिकट बनला आहे.
रब्बीच्या हंगामात वसईच्या भागात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते.
वसई-विरार शहरातील अपंग नागरिकांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या नाहीत.
रेल्वे उपनगरीय गाडय़ा व रेल्वे स्थानकातही विविध प्रकारचे गुन्हे घडतात. मागील तीन वर्षांंत वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ हजार…
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भाईंदर खाडीवर तयार करण्यात येणाऱ्या नवीन वर्सोवा पुलाच्या कामाला गती मिळाली आहे.
अनेक उपाय करूनही रेल्वे अपघाताचे प्रमाण कमी होत नाही उलट त्यात वाढ होऊ लागली आहे.
वसईच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाची गोखिवरे येथील नवीन प्रस्तावित जागेतील अडचणी दूर झाल्याने नवीन परिवहन कार्यालय उभारणी करण्याचा मार्ग मोकळा…
मुंबईपाठोपाठ आता वसई-विरार शहरातही मियावाकी वने उभारली जाणार आहेत.
गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ (पीओपी)पासून तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्त्यांची प्रतिष्ठापना केली जाते.
आधीच करोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या उद्योजकांच्या समोर आता पूरस्थितीचे संकट ओढवले आहे.