
काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला विरोध म्हणून प्रादेशिक पक्षांशी ज्या ज्या वेळी हातमिळवणी केली त्या त्या वेळी काँग्रेसचे अस्तित्व संपण्याचा धोका…
काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला विरोध म्हणून प्रादेशिक पक्षांशी ज्या ज्या वेळी हातमिळवणी केली त्या त्या वेळी काँग्रेसचे अस्तित्व संपण्याचा धोका…
महाराष्ट्रात आजवर ही सीमारेषा ओलांडण्याचे पातक कोणीही केले नव्हते. उद्धव ठाकरेंनी राजकारणाच्या खेळातील सभ्यतेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत.
गेली सलग १० वर्षे केंद्रातील सत्तेच्या बाहेर राहिल्यामुळे राहुल गांधी आणि अनेक काँग्रेसजनांना आपल्या भवितव्याची चिंता वाटू लागली आहे.
२०२४ च्या निवडणुकीत खोट्या बातम्या पसरवून मतदारांना संभ्रमित करून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले गेले होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे वैफल्य, अगतिकता आता रायगडाच्या टकमक टोकापर्यंत जाऊन पोहोचली आहे.
श्रीमान उद्धवराव ठाकरे यांनी आपल्या हुकमी खंजीर अस्त्राचा वापर पुन्हा केला आहे. यावेळी त्यांच्या खंजिराचे लक्ष्य होते प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन…
ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुटुंब, मोदी यांचा विवाह या अनुषंगाने असभ्य भाषेचा आधार घेत…
देशाचे पंतप्रधानपद भूषविणाऱ्या व्यक्तीकडे भविष्यवेधी दृष्टिकोन असणे गरजेचे असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तो आहे. सरकारच्या आजवरच्या ध्येयधोरणांत तो प्रतिबिंबित होत…
कोटय़वधी भारतीयांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या राम मंदिराच्या कार्यक्रमाला राजकारणाचे जोडे बाहेर काढून उपस्थित राहू, अशी राजकीय परिपक्वता विरोधकांनी दाखविणे अपेक्षित…
आकडेवारीच्या गणितात जाऊन पाहिले तर २००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाची मतांची टक्केवारी जवळपास दुप्पट झाल्याचे दिसते.
गृहिणी असोत, गर्भवती असोत किंवा पोलीस वा सैन्य दलात कामगिरी करू इच्छिणाऱ्या तरुणी, भाजप सरकारच्या काळात विविध योजनांच्या माध्यमातून सर्व…
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संघटनेच्या सामर्थ्यांचा अभिमान बाळगताना संघटनेच्या बळाला असलेल्या मर्यादांचे नेहमीच भान ठेवले. १९८९ ते २०१३ या काळात…