
वाटचालीतील अनुभव आणि आठवणी समाधानकारक असल्या की निरोप घेणेही समाधानकारक ठरू शकते.
वाटचालीतील अनुभव आणि आठवणी समाधानकारक असल्या की निरोप घेणेही समाधानकारक ठरू शकते.
एखादी व्यक्ती तशी वागताना आढळली की मनोमन तिला वाखाणतो, तर कधी तिची उघडपणे खिल्ली उडवतो.
आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल आपली काही मतं असतात. काहींबद्दल आपल्याला अतीव आत्मीयता वाटते,
‘अ’ ने ‘ब’ ला ‘क’च्या बाबतीत ‘काहीतरी’ सांगितले. ‘अ’चे हे सांगणे बऱ्यापैकी स्वानुभवावरून रचले गेलेले होते.
‘खरं’ बोलण्याला आणि ‘खोटं’ न बोलण्याला एक प्रकारची नैतिक छटा जोडली गेलेली आहे.
घरीदारी त्यांचा दबदबा असतो. कौटुंबिक, व्यावसायिक, खासगी, औपचारिक नात्यांतले हुकूमशहा ते हेच!
निर्णय पक्का झाला, तो घेतला गेला की पुन्हा या प्रक्रियेतल्या बाबींकडे निरीक्षणात्मकदृष्टय़ा पाहावे.
रंतु हे धडे मुळात ‘धडे’ आहेत याचे आकलन होण्यास आपली मानसिक तयारीही त्या तोडीची असावी लागते.
‘मी प्रत्येक गोष्ट नीट‘च’ केली पाहिजे, प्रत्येक वेळी आणि प्रत्येक बाबतीत ‘यश’ मिळवले‘च’ पाहिजे.
या सर्व दृष्टिकोनांचा विचार केला तर विज्ञान आणि शास्त्र वृद्धत्वाबद्दल तात्त्विक विचार करताना दिसते.
‘भावना’ या मानवाला ‘माणूस’ म्हणून ओळख बहाल करतात. इतके त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे