
कळवा रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी सकाळच्या वेळेत कारशेडमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यातून शेकडो प्रवासी प्रवास करत होते.
कळवा रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी सकाळच्या वेळेत कारशेडमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यातून शेकडो प्रवासी प्रवास करत होते.
वागळे इस्टेट येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा नेण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यानंतर आता ठाणे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचू लागले…
पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या येऊरच्या जंगलात यावर्षी होळी आणि धुलिवंदनानिमित्ताने पुन्हा एकदा जंगी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. त्याचा ताण रेल्वे वाहतूकीवर आला आहे.
मुंबई आणि ठाण्यापासून अवघ्या ४० ते ५० किलोमीटर अंतरावर असलेला शहापूर तालुका सध्या पाणी टंचाईमुळे अक्षरश: एखाद्या वाळवंटाच्या स्थितीप्रमाणे झाला…
ठाणे जिल्ह्यात एकीकडे रस्ते अपघातांमध्ये नागरिक मृत्यूमुखी पडत असताना वाहतुक नियमांचे उल्लंघनाचे प्रमाणही अधिक असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची संगणकीय सोडत समारंभ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दूरदृश्यप्रणालीद्वारे पार पडला.
गेल्याकाही वर्षांमध्ये ठाणे शहरात नागरिकरण वाढले असताना त्यासोबतच अपघातांचे केंद्रही आता वाढू लागले आहे.
यामध्ये पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे, बेकायदेशीररित्या दुभाजकामध्ये रस्ते ओलांडण्यासाठी उघडण्यात आलेले भाग बंद करणे, विद्युत खांब उभारणे यासारख्या बाबींचा…
ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या क्षेत्रात २०२४ या वर्षभराच्या कालावधीत २३० जणांचा अपघाती मृत्यू तर ६०८ जण गंभीर जखमी…
संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘कोल्ड प्ले’ या काॅन्सर्टची तिकीट दुप्पट ते तिप्पट चढ्या दराने विक्री केली जात असल्याचा प्रकार…
नवी मुंबई येथील डाॅ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये तीन दिवस ‘कोल्ड प्ले’चे आयोजन करण्यात आले आहे.