
मध्य रेल्वेच्या ठाणे ते बदलापूर आणि कसारा मार्गापर्यंतचा प्रवास हा जीवघेणा आणि मृत्यूच्या सापळ्या प्रमाणे ठरत आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे ते बदलापूर आणि कसारा मार्गापर्यंतचा प्रवास हा जीवघेणा आणि मृत्यूच्या सापळ्या प्रमाणे ठरत आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मागील काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात अतिक्रमण निर्माण होऊ लागले आहे.
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळ मेट्रो स्थानकाच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू आहे.
भिवंडीतील यंत्रमागांची धडधड, वडील यंत्रमाग कामगार अशा कठीण परिस्थितीत असूनही रमेश वसंत अडागळे हे पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश झाले.
ठाणे जिल्ह्यातून मुख्य तसेच अंतर्गत मार्गांचे जाळे मोठ्याप्रमाणात आहे. उरण जेएनपीटी येथून सुटणारी हजारो अवजड वाहने राष्ट्रीय महामार्गाने गुजरात, भिवंडीमध्ये…
कळवा रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी सकाळच्या वेळेत कारशेडमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यातून शेकडो प्रवासी प्रवास करत होते.
वागळे इस्टेट येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा नेण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यानंतर आता ठाणे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचू लागले…
पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या येऊरच्या जंगलात यावर्षी होळी आणि धुलिवंदनानिमित्ताने पुन्हा एकदा जंगी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. त्याचा ताण रेल्वे वाहतूकीवर आला आहे.
मुंबई आणि ठाण्यापासून अवघ्या ४० ते ५० किलोमीटर अंतरावर असलेला शहापूर तालुका सध्या पाणी टंचाईमुळे अक्षरश: एखाद्या वाळवंटाच्या स्थितीप्रमाणे झाला…
ठाणे जिल्ह्यात एकीकडे रस्ते अपघातांमध्ये नागरिक मृत्यूमुखी पडत असताना वाहतुक नियमांचे उल्लंघनाचे प्रमाणही अधिक असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची संगणकीय सोडत समारंभ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दूरदृश्यप्रणालीद्वारे पार पडला.