
फेरीवाल्यांना दीडशे मीटर परिसराच्या बाहेर ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
फेरीवाल्यांना दीडशे मीटर परिसराच्या बाहेर ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
तंबाखू आणि पान खाऊन कुठेही थुंकणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे स्थानक परिसर बकाल होतो
आंबिवली रेल्वे स्थानकात लष्कराच्या वतीने नवा पादचारी पूल उभारण्यात येणार आहे.
धुळीने सदैव माखलेल्या या इमारतीची केवळ साफसफाईच नव्हे तर रंगरंगोटीही रातोरात करण्यात आली.
मुंब्रा येथील पारसिक बोगद्यालगत दुसरा बोगदा उभारण्याचा प्रकल्प रेल्वेने अखेर गुंडाळला
विश्रांतीगृहाच्या पहिल्या पायरीपासूनच अस्वच्छता आपले स्वागत करते.
कल्याण रेल्वे स्थानकात धिम्या आणि जलद मार्गावरील लोकल गाडय़ा कोणत्याही फलाटावर येतात.
ठाणे महापालिकेने उड्डाण पुलांखालच्या मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
संकुलातील उत्साही मंडळींनी सर्वप्रथम गुढीपाडवा सार्वजनिकरीत्या उत्साहात साजरा केला.
मुंबई आणि कल्याणच्या दिशेने असलेले दोन पादचारी पूल हे अरुंद आणि जुने झाले आहेत.
रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी बहुमजली वाहनतळ प्रकल्पाचे काम सुरूकेले.
वैशिष्टय़पूर्ण चटणीसोबत खाल्ल्या जाणाऱ्या या वडीची चव बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते.