
जयपूरच्या क्लार्क्स आमेर हॉटेलच्या भव्य वास्तूत पाच दिवस जी साहित्य मैफल सजते, ती आता सर्वार्थाने अखिल भारतीय होत चालली आहे.
जयपूरच्या क्लार्क्स आमेर हॉटेलच्या भव्य वास्तूत पाच दिवस जी साहित्य मैफल सजते, ती आता सर्वार्थाने अखिल भारतीय होत चालली आहे.
पालकत्व म्हणजे नेमकं काय? याचं एकच एक उत्तर असं ठरलेलं नाही. पण संवाद हा उत्तम पालकत्वाचा मूलाधार आहे हे मात्र…
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यावर टीका केली होती. त्याचदरम्यान शासनाने पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण…
‘माय मदर, माय सेल्फ’ या संवादसत्रात या माय-लेकीमधला रंगतदार, वैचारिक संवाद श्रोत्यांना ऐकायला मिळला
कुठे देशविदेशातील नाववाले साहित्यिक आरामात फिरतायत, पुस्तकं पाहतायत… कुठे संगीताचे सूर कानांवर पडतायत… कुठे कुंचल्यातून कागदांवर चित्रं साकारतायत…
कुठल्याही फॅसिस्ट… हुकूमशाही संघटनेत कवी जन्माला येत नाही, हा इतिहास आहे. कारण फॅसिस्टांची भाषा ही द्वेषाची असते, त्यात प्रेमाला जागा…
भारतीयांसाठी नदी हा केवळ पाण्याचा स्राोत नव्हे, तर तो त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. आपल्याकडे नदीला आई मानण्याची पद्धत रूढ आहे.…
डॉक्टरकी करत असतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व आणि कुटुंबनियोजनाचा प्रचार करण्याचं मोलाचं काम केलं…
एकुणात आपल्याकडे ट्रक ड्रायव्हरकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारसा सकारात्मक नाहीच, आणि त्यातही एखादी महिला ट्रक चालवते म्हटलं की पुरुषांकडून हमखास टिंगल-टवाळी…
आसिफा हे आसिफ झरदारी आणि बेनझिर भुट्टो यांचं शेंडेफळ. ती केवळ झरदारी यांची मुलगी आहे म्हणून तिला मान मिळाला आहे…
कवयित्री जसिंता केरकेट्टा पुरस्कार नाकारण्यामुळे समाजमाध्यमांवर चर्चेत
सुरेशरावांच्या निधनानंतर आलेलं एकटेपण गीताताईंनी पचवलं होतं. पण यंदा गणपतीत त्यांची जीवाभावाची सखी असलेली गौराई घरी येणार नाही, याची त्यांना…