
आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जालना जिल्ह्यातील कार्यक्रमांची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जालना जिल्ह्यातील कार्यक्रमांची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जालना जिल्ह्यातील उसाच्या पट्ट्यातील घनसावंगी तालुक्याकडे भाजपने अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
दोन सहकारी साखर कारखाने अधिपत्याखाली असणारे राजेश टोपे घनसावंगी आणि अंबड तालुक्यांतील महत्त्वाचे नेते आहेत. सहकारी साखर कारखानदारीमुळे टोपे यांचे…
घनसावंगी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. संघटनात्मक कामांचा मागील पस्तीस वर्षांपेक्षा अधिक अनुभव असल्याने…
केंद्राचे तीन कृषी कायदे मागे घेणे शेतकऱ्यांच्या दृष्टिने अन्यायकारक आहे हे सांगताना शेषराव मोहिते म्हणाले, दीड-दोन वर्षांपूर्वी केलेल्या तीन कृषी…
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
जालना शहरात घेण्यात आलेल्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात अब्दुल सत्तार यांनी प्रशासकीय कारकीर्द येईपर्यंत आमदार गोरंट्याल यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगरपरिषदेवर…
लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातून पाच लाख नागरिकांची त्यांच्या हस्ताक्षरात पत्रे पाठविण्याची मोहीम…
आपल्याच जालना जिल्ह्यात बबनराव लोणीकर व त्यांचे पुत्र राहुल लोणीकर एकाकी पडल्याचे चित्र समोर आले आहे.
राहुल लोणीकर हे राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले युवक म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. त्यांच्या या महत्त्वाकांक्षेस वडिलांची साथ आहे.
शिवसेना-भाजप युती असताना जालना लोकसभेची जागा कायम भाजपकडेच राहात आलेली असून १९९६ पासूनच्या सात निवडणुका या पक्षाने सलग जिंकलेल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीतही रावसाहेब दानवे हेच उमेदवार असतील हे स्पष्टच असून त्यांनी स्वत:च जालना येथील रेल्वेच्या एका कार्यक्रमात यापूर्वी पुढील…