
राज्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला…
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
राज्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला…
बदलापुरात भाजपने नुकतीच खांदेपालट केली. शहराध्यक्षांच्या नेमणुकीत नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार करण्यात आला.
सर्वाधिक नागरी आणि औद्योगिक सांडपाणी, सर्वाधिक कचरा याच नदीमध्ये विसर्जीत केला जातो आहे.
माणगाव तालुक्यातील पन्हळघर धरणाचे पाणी परीसरातील गावांना पुरवले जाते. मात्र या धरणाला लागून असलेल्या वस्तीतील नागरीक मात्र हंडाभर पाण्यासाठी हालअपेष्टा…
बीड जिल्ह्यातील भाजपचे दोन नेते पंकजा मुंडे व सुरेश धस यांच्यातील वादाने टोक गाठले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीपासून दोघांमधील…
सकाळी शिळफाट्याजवळील नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणारे अवजड वाहन बंद पडले.
सातीवली मौर्या नाका जवळ नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यामुळे आतील सांडपाणी अक्षरशः रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विविध कारणांनी उरणमधील अनेक पाणथळींची संख्या घटू लागल्याने दरवर्षी या परिसरात येणाऱ्या दोन ते अडीच लाख पक्ष्यांच्या संख्येत घट होऊन…
मुंबईतील लहान – मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. नालेसफाईच्या कामात भ्रष्ठाचार होऊ नये म्हणून पालिकेने कंत्राटात…
लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे दर एक लाखावर गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशीच बुधवारी (३० एप्रिल २०२५ रोजी)…
सुनीलकुमार यादव (३७) असे या कामगाराचे नाव आहे. भिवंडी येथील अस्मिता पार्क या भागात व्यापाऱ्याचा महिलांचे कपडे तयार करण्याचा व्यवसाय…