कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये शारदाबाई पवार सभागृह येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये शारदाबाई पवार सभागृह येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची ही जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना अवर्षणग्रस्त क्षेत्रात आहे. या योजनेस खडकवासला प्रकल्पातून पाणी मिळते.
बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे जातनिहाय सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारने कार्यपद्धती निश्चित करण्याचे आश्वासन १६ महिन्यांपूर्वी दिले होते. परंतु, आता…
सावंतवाडी तालुक्यात पुरवठा विभागाकडून रेशन दुकानात पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याच्या पोत्यांमध्ये तब्बल ३०० ते ५०० ग्रॅमची तूट आढळून येत आहे.
राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शेगावला संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. दुपारी ते सपत्नीक संत गजानन महाराज यांच्या मंदिरात पोहचले.…
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई, म्हशी पाळून त्यांचे संगोपन करुन शेतकरी दुग्ध व्यवसाय करून संसाराला हातभार लावतात.
बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकास हाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ध्यास आहे, यामुळे विकास कामांचा झपाटा सुरू आहे,असे प्रतिपादन माळेगांव…
बहेलिया शिकाऱ्यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या वनखात्याला आव्हान दिले.शिकाऱ्यांनी आताही राज्यात येऊन वाघांच्या शिकारी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याच्या महावितरण कंपनीला केंद्रीय अपिलीय वीज लवादाने चांगलाच जोराचा झटका दिला आहे.
महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आरक्षित जागेचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच…
ज्या शाळेत एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाला, त्या शाळेला शिक्षण विभागाने टाळे लावले आहे. मात्र या शाळेच्या अनेक वादग्रस्त…
वरिष्ठ अधिकारी कार्यालयात हजरच राहले नाही. म्हणून या सर्व बेरोजगार अभियंत्यांनी त्यांचे पदवी प्रमाणपत्र कार्यकारी अभियंत्याच्या दालनपुढे भिरकावले . तसेच…