
गणेशोत्वाला सुरुवात झाली असून सार्वजनिक मंडळात लोकांची गर्दी असते. येथे स्वाईन फ्लू संक्रमित व्यक्तींमुळे आजार पसरू शकतो.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.
गणेशोत्वाला सुरुवात झाली असून सार्वजनिक मंडळात लोकांची गर्दी असते. येथे स्वाईन फ्लू संक्रमित व्यक्तींमुळे आजार पसरू शकतो.
मंकीपॉक्समुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
राज्याच्या अन्न व औषध खात्यात सुरू असलेला गैरव्यवहार ‘लोकसत्ता’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर या खात्यातील भ्रष्टाचाराच्या अनेक सुरस कथा समोर येऊ लागल्या…
अन्न व औषध प्रशासन विभागातील (एफडीए) भरारी पथकाच्या नावावर राज्यातील काही भागात बनावट भरारी पथके व्यावसायिकांवर छापे घालून वसुली करीत…
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी जवळीक असलेल्या एका व्यक्तीचा अन्न व औषध विभागात हस्तक्षेप वाढल्याची तक्रार आहे. कराळे नामक ही व्यक्ती…
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील १३ कामगार संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात लढा उभारला…
अमरावतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजकुमार वर्धेकर (बागडी) यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासाठी बनावट कागदपत्राचा वापर केल्याचे पुढे आले आहे.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या राज्यातील एकाही रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नाही. अतिरिक्त जबाबदारी देऊन वेळ काढला जात आहे.
मागील दोन वर्षातील १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीची तुलना केल्यास महाराष्ट्रात राज्यात यंदा हिवतापाचे रुग्ण ३३ टक्क्यांनी वाढले…
राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ झाली असून चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे.
राज्यातील विविध सीमा तपासणी नाक्यांवर परिवहन खात्याने आदर्श कार्यपद्धती लागू केल्यावरही त्याची अंमलबजावणी नीट होत नव्हती. त्यामुळे वाहतूक कोंडी ही…
राज्यात पावसाचा जोर वाढताच जलजन्य आजाराचे रुग्ण वाढत आहेत. २०२३ मध्ये राज्याच्या विविध भागात जलजन्य आजाराची १९ वेळा साथ आली.