
अयोध्येत फक्त राम मंदिर उभे केले जात नाही, तर धर्माधारित राजकारणाचे आणि बदललेल्या भारताचे दृश्यरूप निर्माण होत आहे.
अयोध्येत फक्त राम मंदिर उभे केले जात नाही, तर धर्माधारित राजकारणाचे आणि बदललेल्या भारताचे दृश्यरूप निर्माण होत आहे.
ही यात्रा मणिपूरमधून सुरू होणार असली ती उत्तर प्रदेश मधून मार्गक्रमण करेल, हेही राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे.
राम मंदिराच्या उभारणीत प्रामुख्याने सक्रीय असलेल्या न्यासाच्या आठ अभियंत्यांपैकी पाच मराठी आहेत.
महाराष्ट्रातील जागावाटप तुलनेने सोपे, पण प. बंगालचा डावे-ममता तिढा आणि दिल्ली व पंजाबात ‘आप’ची अढी सोडवावी लागेल..
‘इंडिया’तील मतभेद मिटवण्यासाठी राहुल गांधी यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत असून बिहारचे मुख्यमंत्री व जनता दलाचे (सं) प्रमुख नितीशकुमार यांच्याशी संपर्क…
मोहन यादव हे ओबीसी असल्याने मध्य प्रदेशमधील ओबीसी मतदारांनाही आश्वस्त केले आहे. शिवाय, मध्य प्रदेशमधील यादव समूहाय भाजपच्या पाठिशी असल्याने…
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या बडतर्फीच्या अहवालामुळे लोकसभेत विरोधकांना थोडेफार आक्रमक होता आले इतकेच!
‘‘तुमचा भाऊ, तुमचा मामा भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देईल, चिंता करू नका’’, हे मध्य प्रदेशमधील ‘लाडली बहनां’ना दिलेले आश्वासन मुख्यमंत्री…
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उत्तरेकडील तीनही राज्यांमध्ये भाजपला प्रचंड यश मिळाल्यामुळे सोमवारी लोकसभेत टाळय़ांच्या कडकडाटात आणि जयघोषात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे…
राजस्थानमध्ये गेली काही वर्षे काँग्रेस आणि भाजपच्या पारड्यात आलटूनपालटून सत्ता येते. यंदा त्यामुळेच सत्ता राखणे काँग्रेससाठी आव्हानात्मक होते. तशात काँग्रेस…
अनेक अपेक्षा आणि अंदाजांच्या विपरीत भाजपने मध्य प्रदेशात दोन तृतियांश बहुमत मिळवले. गेल्या निवडणुकीत मोठी मजल मारलेल्या काँग्रेससाठी हा धक्का…
भाजपच्या विजयामुळे दर पाच वर्षांनी सत्ताबदलाची परंपरा राजस्थानी मतदारांनी कायम राखली.