
भाजपला असे वाटत होते की, त्यांनी दहा वर्षे जो खेळ केला तो इतरांना करता येणार नाही. पण त्यांच्याच आयुधाने काँग्रेसने भाजपवर…
भाजपला असे वाटत होते की, त्यांनी दहा वर्षे जो खेळ केला तो इतरांना करता येणार नाही. पण त्यांच्याच आयुधाने काँग्रेसने भाजपवर…
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे अत्यंत चतुर राजकारणी आहेत.
भाजपच्या राजकारणाच्या प्रकृतीचे भान काँग्रेसला अजूनही येऊ नये हा निर्बुद्धपणा म्हणायचा की अतिआत्मविश्वास? – हा प्रश्न लोकांनी विचारण्याआधी, काँग्रेसने पक्षसंघटनेत…
भारतात प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला कमकुवत केले, आता भाजप हे प्रादेशिक पक्ष नष्ट करत चालला आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये मोदींनी विरोधकांना धूप घातलेली नव्हती. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवता आले नाही, सरकार बनवण्यासाठी ‘एनडीए’तील…
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीने आघाडी घेतली होती. शर्यत संपता संपता मात्र महाविकास आघाडीने किंचित का होईना वेग वाढवला. मात्र जातनिहाय…
भाजपने कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी निवडणूक अखेरच्या टप्प्यामध्ये लोकांशी निगडित मुद्द्यांभोवती फिरू लागल्याचे दिसत आहे.
मोदी, शहाच नव्हे तर योगी, बिस्वाशर्मा आदी राज्याबाहेरील प्रचारकही महाराष्ट्रातली मते वाढवू शकतीलच असे नाही. त्याऐवजी, मतदारसंघनिहाय सूक्ष्म नियोजन आणि…
राज्यातील विधानसभा निवडणूक अजून तरी कोणा एका बाजूकडे झुकली नसली तरी महाविकास आघाडीला ओबीसी-दलितांचा भरवसा पुन्हा जिंकावा लागेल…
राज्यात संघ पूर्णपणे सक्रिय झालेला आहे. भाजपच्या निवडणुकीच्या निर्णयप्रक्रियेमध्ये संघाच्या सहकार्यवाहांच्या मतांना अधिक महत्त्व दिले जाऊ लागले आहे.
महाविकास आघाडी व महायुतीची लढत तुल्यबळ आहे आणि हरियाणातील विजय महायुतीची उमेद वाढवणारा आहे. त्यामुळेच, मोदी-शहांसाठी महाराष्ट्रातील निकाल महत्त्वाचे असतील…
जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत ‘नॅशनल कॉन्फरन्स’ आणि काँग्रेसच्या आघाडीला बहुमत मिळाले हे बरे झाले.