
सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, भगत सिंह अशा प्रतिभावान राष्ट्रपुरुषांवर काँग्रेसचा ‘हक्क’…
सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, भगत सिंह अशा प्रतिभावान राष्ट्रपुरुषांवर काँग्रेसचा ‘हक्क’…
गेल्या सात-आठ वर्षांमध्ये विद्वेषाचे राजकारण अधिकाधिक टोकदार बनले असल्याचे कोणताही राजकीय पक्ष नाकारू शकत नाही.
जम्मू-काश्मीर व लडाख केंद्रशासित झाल्यानंतर विधानसभेची सदस्य संख्या व मतदारसंघांमध्येही बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
कोळशाची टंचाई कृत्रिम असल्याची टीका आहेच, तिला आता भूसंपादन कायद्याचे हेतू जोडले जाऊ लागले आहेत.
काँग्रेसचे नेतृत्व आणि नेत्यांशी, राजकीय आखणीकार प्रशांत किशोर यांची दहा दिवसांमध्ये किमान दोन वेळा तरी बैठक झालेली आहे.
या हिंसाचाराला मुस्लीमच जबाबदार असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी-प्रवक्त्यांनी केला आहे.
रोख्यांतून कोणत्या पक्षास किती पैसा मिळाला एवढेच फार तर समजेल, पण रोखे कोणी घेतले हे गोपनीय राहाते.
ज्याच्या दृष्टीने बघायचे तर, सर्वपक्षीय आमदारांचा प्रशिक्षणाच्या निमित्ताने दिल्लीदौरा झाल्यामुळे उगाचच पळापळ झालेली दिसली
पंजाबात काँग्रेसची मते मिळवणाऱ्या ‘आप’ची खरी परीक्षा यापुढेच- गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत असेल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घोषणेला मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तीव्र विरोध केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये योगींच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असताना लोकसभेत वित्त विधेयकावर चर्चा सुरू होती.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले आहेत.