
प्रियंका गांधी-वाड्रा यांनी नकार दिल्याने राहुल गांधी यांनी अखेरच्या क्षणी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
प्रियंका गांधी-वाड्रा यांनी नकार दिल्याने राहुल गांधी यांनी अखेरच्या क्षणी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लाट सोडूनच द्या, राजकीय पक्षांकडे एकमेकांविरोधात लढायला खणखणीत मुद्दादेखील नाही. काँग्रेसला जेवढय़ा जागा मिळतील त्यावर ते समाधानी…
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये केरळच्या २० जागांसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. इथे भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये केरळच्या २० जागांसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. इथे भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही.
भाजपने २०१९ मध्ये उत्तर व पश्चिमेतील राज्यांमध्ये सर्वच्या सर्व वा सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक म्हणून काही मुद्दय़ांचा, भाषेचा, प्राधान्यक्रमांचा फरक असणारच.
भाजपने जाहीरनाम्याला ‘मोदी की गॅरंटी-२०२४’ असे संबोधले असून मोदींनी केंद्रात तिसऱ्यांदा पूर्ण बहुमतातील सरकार निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले.
दिल्लीकरांनी सलग दोन वेळा केंद्रात भाजपला आणि राज्यात आम आदमी पक्षाला (आप) कौल दिला होता.
लाट नसलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम उत्तर प्रदेश व राजस्थानमधील शेखावटी भागातील मतदारसंघांमध्ये भाजपच्या राजकीय कौशल्याची कसोटी लागेल.
‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी अजूनही देशभर एकत्र सभा घेतल्या तर विरोधक भाजपला तगडी लढत देऊ शकतात
पंतप्रधान पदाचा निर्णय लोकसभा निवडणुकीनंतर ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी…
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत तगडे मुद्दे मांडून विरोधकांची कोंडी करेल असा प्रवक्ता काँग्रेसकडे राहिलेला नाही.