
‘राम राम राम राम’ म्हणताना राम ऐकूच येतो पण उलटं ‘मरा मरा मरा मरा’ म्हणतानाही राम ऐकू यायला लागतो. असं…
‘राम राम राम राम’ म्हणताना राम ऐकूच येतो पण उलटं ‘मरा मरा मरा मरा’ म्हणतानाही राम ऐकू यायला लागतो. असं…
‘पिताजी प्लीज’ हे नाटक मंचन करण्याचं कारण जरी एक नट असला तरीही ते लिहिण्याचे कारण- पडलेले प्रश्नच!.
जीवन आणि रंगमंच यामधलं अंतर लेखक म्हणून लावलेल्या अर्थानं असावं आणि त्यातून मनोरंजनसुद्धा व्हावं.
रंगभूमीवर आपण वर्षांतून एखादं तरी बालनाटय़ करायला हवं; आणि म्हणून मी एक टीम बनवली. त्या टीमनं आत्तापर्यंत चार बालनाटय़ं केली…
बाब्या या ऑल इन वन घरकाम करणाऱ्या हुशार (स्ट्रीट स्मार्ट) गडय़ानं हा वर शोधलेला आहे. किंबहुना तो कोणत्याही क्षणी पोहचणार…
शेक्सपिअर खरं तर आता कंटाळवाणा झालाय असंही आपण म्हणू शकतो.
साहित्यात अंगाई गीताला मान्यता आहे की नाही माहीत नाही, पण डोळे मिटले की आईचा स्पर्श आठवावा लागत नाही
निवडणुका म्हटल्या की आपल्या आधीचे आणि आपण नसलेल्या पार्टीचे सगळे किती वाईट आहेत याबद्दलची नारेबाजी
अंतर्मनातील नाटय़ उसळून काढायला उपयोगी पडला तो कॉलेजच्या फीमधून देण्यात आलेला फ्री रंगमंच.
हळूहळू माझं उत्स्फूर्त बोलणं आकार घेऊ लागलं आणि तसं तसं निलाद्रीचं सितार आणि झिटार हे प्रसंगाप्रमाणे बदलू लागले.
हरवण्यासाठी भावनिक तीव्रतेचं इंधन मिळालं की मग ते अंतराळात यान सोडण्यासाठी रॉकेटच!
धकाधकीचं जीवन, महत्त्वाकांक्षेचं जाळं, पंचतारांकित स्वप्नाचं आकाश आणि नकारात्मक विचारांचे पाश!!