
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही म्हाडाची आतापर्यंतची सर्वात मोठी झोपु योजना आहे.
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही म्हाडाची आतापर्यंतची सर्वात मोठी झोपु योजना आहे.
त्यामुळे आता ५० हजार झोपड्यांच्या पुनर्वसनाला गती मिळणार आहे.
राज्य सरकारने मुंबईतील रखडलेल्या ६८ झोपु योजना मार्गी लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपविली आहे. त्यानुसार महापालिकेला ५० हजार झोपड्यांचे पुनर्वसन…
२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या तिन्ही मेट्रो मार्गांची कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात वसई-विरार, मिरारोडवासियांसह बदलापूरवासियांचे…
गोरेगाव, मोतीलाल नगरच्या धर्तीवर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करीत वरळीतील आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लमेशन वसाहतींचा…
एमएसआरडीसीने २० मार्च रोजी एक जाहीर निवेदन प्रसिद्ध करून पथकराचे नवीन दर जाहीर केले. त्यानुसार पथकरात थेट १९ टक्क्यांची वाढ…
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मडंळाच्या अहवालानुसार दक्षिण मुंबईतील ७५ इमारती अतिधोकादायक स्थितीत आढळल्या आहेत. या अतिधोकादायक इमारती तताडीने…
राज्यात ४५ रोप वे प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे
मुंबई मंडळाच्या मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या प्रस्तावानुसार येथील रहिवाशांना १६०० चौरस फुटांची घरे दिली जाणार असून हे बिल्ट-अप क्षेत्र असणार आहे.…
धारावी, वांद्रे रेक्लमेशनपाठोपाठ मुंबईतील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प अदानी समूहाकडे गेला आहे.
नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरसह अन्य काही जिल्ह्यांतील जमीन मालक, शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध होत आहे.
मुंबई मंडळाने तांत्रिक निविदा खुल्या केल्या असता श्री नमन, एल. अँड टी. आणि अदानी समूहाने निविदा सादर केल्याचे स्पष्ट झाले.…