
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी मंत्री आणि सत्तारूढ आमदारांच्या निवासस्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन केले.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी मंत्री आणि सत्तारूढ आमदारांच्या निवासस्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन केले.
राज्यातील ‘जल जीवन अभियान’ची कामे विविध कारणांमुळे अपूर्ण राहिल्याने अनेक वस्त्यांची पाण्यासाठी वणवण याही उन्हाळ्यात सुरू राहणार…
अनेक वेळा मृत खातेदारांच्या नावावरच जमिनी राहतात, त्यामुळे त्यांच्या वारसांना मालकी हक्क मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ…
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
भारतीय राज्यघटनेच्या ३७१ (२) या कलमान्वये कोणत्याही राज्यात एखाद्या मागास विभागाच्या विकासाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत असेल, तर त्या विभागासाठी…
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या वर्षभरात अमरावती विभागात १ हजार ६९, छत्रपती संभाजीनगर विभागात ९५२ शेतकरी आत्महत्यांची नोंद…
शेतकऱ्यांना यंदा खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस हमीभावापेक्षा कमी किमतीत विकावा लागला. नवीन तूर बाजारात आली असताना अपेक्षेनुरूप दर मिळत…
राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त, अवर्षणप्रवण भागासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या बळीराजा जलसंजीवनी योजनेची कामे रखडलेलीच आहेत…
महाराष्ट्रात रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार २०२३-२४ या वर्षात खरीप आणि रब्बी हंगामात ६४.५७ लाख मेट्रिक टन…
अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. असे असेल तर कापूस, तूर आणि तेलबिया उत्पादकांना…
पिकांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. त्यातूनदेखील जलप्रदूषण होते. जर पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असेल, तर त्याचा…
जिल्ह्याच्या राजकारणावर भाजप आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात असतानाच महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची मर्जी सांभाळण्याचे आव्हान नवीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे…