
सिंचनासाठी विदर्भात गोदावरी आणि तापी खोऱ्यातून भरपूर पाणी उपलब्ध आहे. त्या
सिंचनासाठी विदर्भात गोदावरी आणि तापी खोऱ्यातून भरपूर पाणी उपलब्ध आहे. त्या
३ हजार ४०२ भूखंडांना उद्योग उभारणीची प्रतीक्षा आहे.
राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे.
एकीकडे मानव आणि वन्यजीवांमधील संघर्ष रोखण्यासाठी प्रयत्न केले
गेल्या वर्षी दिवसाला सरासरी ६ शेतकरी आत्महत्या करीत होते, हेच प्रमाण आता ८ वर गेले आहे.
मेळघाटात अजूनही ३५ टक्के प्रसूती घरीच होत असल्याचे वास्तव सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.
गेल्या वर्षी विदर्भात सात साखर कारखान्यांनी गाळप केले.
अधिकाऱ्यांच्या घरातून दस्तावेज देखील जप्त करण्यात आले आहेत.
संत्र्यासाठी र्सवकष धोरण अजूनही आखले न गेल्याने परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.
गेल्या दशकभरात राज्यात बीटी कापसाचे क्षेत्र झपाटय़ाने वाढले.
जात प्रमाणपत्राच्या लढाईत नवनीत राणा यांनी तूर्तास बाजी मारली
गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबिनच्या पडत्या भावाचे हे दुष्टचक्र कायम आहे.