
सरकारने सोयाबीनचे कमी दर पाहून घेतलेला निर्णयच शेतकरी आणि ग्राहकांनाही त्रासदायक ठरत आहे…
सरकारने सोयाबीनचे कमी दर पाहून घेतलेला निर्णयच शेतकरी आणि ग्राहकांनाही त्रासदायक ठरत आहे…
तंत्रज्ञान आणि साठवणुकीच्या पुरेशा सुविधांच्या अभावामुळे अन्नधान्याची, नाशवंत शेतमालाची मोठ्या प्रमाणात नासाडी होते, त्याविषयी….
नवीन सोयाबीन बाजारात येण्याआधी आयात शुल्कात वाढ केल्यामुळे सोयाबीनचे दर थोडे वाढले, पण यंदाच्या हंगामात हे दर टिकतील का, याविषयी..
एकेकाळी शिवसेनेचा प्रभाव असलेला हा भाग. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण या भागात अधिक आहे. प्रामुख्याने कापूस तसेच सोयाबीन उत्पादकांच्या समस्या तशाच आहेत.
रस्ते अपघातांमुळे भारतात दरवर्षी जवळपास १.५ लाख लोक मृत्युमुखी पडतात, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. हे…
विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होण्याचे संकेत मिळाले असताना राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
नवीन सोयाबीन बाजारात येण्याआधीच दर कोसळले आहेत. शेतकऱ्यांना यंदादेखील नुकसान सोसावे लागेल, अशी शक्यता आहे, त्याविषयी…
Teosa Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत यशोमती ठाकूर यांनी आपली स्थिती मजबूत केली असली,…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याची घोषणा केली होती. आठ वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही,…
विविध कारणांमुळे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या शेती क्षेत्रात झपाट्याने घट होत चालली आहे. त्यामुळे राज्यात अल्पभूधारकांचीही संख्या वाढत चालली आहे, तर…
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले.
देशातील सुमारे ७० टक्के संत्री बांगलादेशात निर्यात होत होती, त्यात सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्रातील संत्र्यांचा होता.