अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस एकसंघ नसल्याचा फटका जनसंवाद यात्रेच्या नमनालाच बसला. त्यातून जनसंवाद ऐवजी काँग्रेसअंतर्गत विसंवादाचे चित्र निर्माण झाले.
अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस एकसंघ नसल्याचा फटका जनसंवाद यात्रेच्या नमनालाच बसला. त्यातून जनसंवाद ऐवजी काँग्रेसअंतर्गत विसंवादाचे चित्र निर्माण झाले.
भाजपने महाराष्ट्रातील ज्या १४ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे, त्यामध्ये ‘श्रद्धा आणि सबुरी’चा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा…
जिल्हा संघटनेपुढे स्वतःचा असा स्वतंत्र कार्यक्रम नाही. पक्षश्रेष्ठींकडून आलेले कार्यक्रमही सक्षमपणे राबवली जात नाहीत. जिल्ह्यात विस्कळीत झालेली संघटना पुन्हा एकसंघ…
गेल्या काही महिन्यांपासून लागोपाठ उघडकीस येणाऱ्या धर्मातर, लव्ह जिहादच्या घटनांनी जिल्हा ढवळून निघाला आहे. या संदर्भात गुन्हेही दाखल झाले आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दीड-दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. तेथे सध्या प्रशासकराज सुरू आहे.
विखे यांना पहिली लढाई स्वपक्षीयांविरुध्दच लढाई लढावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना मैदानात उतरावे लागणार आहे,
राज्यातील राजकीय घडामोडीतून राष्ट्रवादीमधील अजितदादा गटाने भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभाग मिळवला. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत.
नगर जिल्हा सहकार चळवळीचा मानला जातो. येथील राजकारणावर सहकार चळवळीचे प्राबल्य आहे. त्यानुसारच येथील समीकरणे जुळतात.
नामांतराच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे भौगोलिक क्षेत्र असलेल्या नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाचे सूर आळवले जाऊ लागले आहेत.
जिल्हा पक्ष संघटनेतील अंतर्गत धूसफूस बाहेर प्रकट होऊ लागली आहे. त्याचे आणखी काही दृश्य परिणाम नजिकच्या काळात दिसण्याची शक्यता आहे.
स्वतःला निष्ठावंत म्हणवून घेणाऱ्या, पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांच्याविरुद्ध दंड…
नगर जिल्ह्यात धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. संगमनेर, पारनेर, राहुरी, नगर तालुका, कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघात समाजाची मते निकालावर परिणाम…