जिल्ह्यातील बरवाडपाडा या ग्रामपंचायतीने घरांमधील सांडपाण्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
जिल्ह्यातील बरवाडपाडा या ग्रामपंचायतीने घरांमधील सांडपाण्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
वाढत्या फेरीवाला अतिक्रमणांमुळे डहाणू नगर परिषद फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडली आहे.
नागरिकांचा विकास या सोयीस्कर वाक्याखाली पालघर नगर परिषदेत अनेक विकासकामे सुरू असून पुरेशा देखरेखीअभावी दर्जाहीन कामांचा सपाटाच शहराच्या अनेक भागांत…
पालघर जिल्ह्यतील डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड अशा अतिदुर्गम भागांमध्ये असलेली कुटुंबे दरवर्षी शहरांकडे स्थलांतर करीत असतात.
प्रशासकीय उदासीनोचा फटका मागसवर्गींयांना बसला आहे. अपंगांसाठी असलेल्या योजनेबाबतही ही उदासीनता दिसून आली आहे.
शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थिती राहावी, विद्यार्थ्यांना पोषण मिळावे या उद्देशाने शिक्षण विभागाने सुरू केलेला शालेय पोषण आहार पालघर जिल्ह्यत अखेरची घटका…
महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षासह अनेक कारणांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
बँकांच्या असहकारामुळे व उदासीन धोरणांमुळे केंद्र सरकारच्या पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळत नाही.
पालघर नगर परिषद करदात्यांकडून लाखो रुपयांचा कर वृक्षकर या नावाखाली आकारत असली तरी या कराचा प्रत्यक्षात खर्चच होत नसल्याचे दिसून…
गरोदर व स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या आहाराचे निधी थकीत असल्याने पालघर जिल्ह्यात अमृत आहार योजनेला घरघर लागली आहे.
पर्ससीन नौकांना पालघर जिल्ह्य़ाच्या समुद्री मासेमारी क्षेत्रामध्ये बंदी असतानाही या नौका घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करीत आहेत.
अपूर्ण सेवा रस्ते, अनधिकृत वळणे, वाहिन्यांची शिस्त न पाळणे, दुतर्फा पार्किंग यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होत आहेत.