चक्रीवादळामुळे जिल्ह्यत किनारपट्टी भागाच्या गावांतील २५ मासेमारी बोटी पूर्णत: उद्ध्वस्त झाल्या आहेत.
चक्रीवादळामुळे जिल्ह्यत किनारपट्टी भागाच्या गावांतील २५ मासेमारी बोटी पूर्णत: उद्ध्वस्त झाल्या आहेत.
करोनामुळे गेल्या दोन वर्षांत शिक्षण प्रक्रिया विस्कळीत झाली आहे.
जिल्ह्यत एकीकडे रुग्ण संख्येचा आलेख वाढत असताना दुसरीकडे लसीकरणाचा वेग मंदावल्याने सर्वत्र नाराजी आहे.
पालघर तालुक्यात करोनाबाधित रुग्णसंख्येबरोबर मृतांची संख्याही लक्षणीय आहे.
गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने गोंधळ उडाला होता.
पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांमध्ये किशोरवयीन मुली ते महिलांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृतीचा अभाव असल्याने महिला असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.
दहा महिन्यांत सर्पदंशाने नऊ जणांचा तर विंचूदंशाने एकाचा मृत्यू
गेल्या तीन वर्षांत सतरा जण सर्पदंशामुळे दगावले आहेत तर विंचूदंशामुळे तिघे दगावले आहेत.
जिल्ह्य़ातील डोंगरी भागात गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना स्थलांतर करावे लागत आहे.
अनेक वर्षांंपासून पालघर परिसरात सुरू असलेल्या पारंपरिक पद्धतीच्या मासेमारीला यांत्रिकीकरणाची जोड मिळाली असली तरी अनेक कारणांमुळे मत्स्योत्पादनात कमालीची घट झाली…
पालघर नगर परिषद हद्दीत बेघरांसाठी निवारा केंद्र नसल्याची बाब समोर येत आहे.
कार्यालयाचे दूरध्वनी बंद असल्याने नागरिकांनी संपर्क साधायचा कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.