जनता पाण्यासाठी तहानलेली असताना पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयवादाची ही लढाई शहरात चांगलीच चर्चेत आली आहे. योजनेचे श्रेय कोणीही घ्या, पण तहानलेल्या…
जनता पाण्यासाठी तहानलेली असताना पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयवादाची ही लढाई शहरात चांगलीच चर्चेत आली आहे. योजनेचे श्रेय कोणीही घ्या, पण तहानलेल्या…
नेत्यांच्या मुलांनी राजकारणात सक्रिय होण्याची प्रथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढील पिढीनेही कायम राखली आहे.
यवतमाळच्या धम्मानंद आणि प्रणाली जाधव या जोडप्याने कोविड काळात २०२० मध्ये धनगरवाडीतील मुलांसाठी संध्याकाळची शाळा सुरू केली.
कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या रुग्णांना ‘एमआरआय’सारख्या चाचण्यांसाठी बाहेर जावे लागते. ही अडचण दूर व्हावी म्हणून २०१७ मध्ये…
टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा तो मुख्यमंत्री तक्रार कक्षात लागला. तेथे तक्रार केली तेव्हा समोरून, “अधिक भाडे आकारत आहे…
यवतमाळ जिल्ह्यात आज ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर येणार आहेत. या कार्यक्रमात काही कार्यकर्ते अडथळा आणण्याची शक्यता…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका आणि मारलेल्या टोमण्यांचा अर्थ कोणालाही कळत नाही, अशी बोचरी टीका…
शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीने खेचून आणले. हा निकाल काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट…
‘नंददीप फाऊंडेशन’च्या यवतमाळमधील निवारा केंद्रामुळे अनेक मनोरुग्णांना दिलासा मिळाला.
ऐन गणेशोत्सवात गेल्या ४८ तासांत यवतमाळ जिल्ह्यात बंजारा, आदिवासी व दलित समाजातील पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख पुसून टाकण्यासाठी शासन, प्रशासन, विविध सामाजिक संस्था सातत्याने प्रयत्न करत असतानाही शेतकरी आत्महत्येचे मळभ…
अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, यावर्षी देशभर ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हा उपक्रम…