
देशाची लोकसंख्या आहे १४३ कोटी. त्यामधले जेमतेम ३.२ कोटी लोक करदाते आहेत. अर्थमंत्र्यांनी या करदात्यांना खूष करण्याचा प्रयत्न यावेळच्या अर्थसंकल्पातून…
देशाची लोकसंख्या आहे १४३ कोटी. त्यामधले जेमतेम ३.२ कोटी लोक करदाते आहेत. अर्थमंत्र्यांनी या करदात्यांना खूष करण्याचा प्रयत्न यावेळच्या अर्थसंकल्पातून…
नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प निराशा करणारा होता. मुख्य आर्थिक सल्लागारांनी या वर्षीच्या आर्थिक सर्वेक्षणात सद्या:स्थिती नेमकेपणाने मांडली. सरकारने मात्र त्यांच्या…
सरकार मोठमोठ्या गोष्टी बोलत असले तरी आकडेवारी काही वेगळेच सांगते. विकासदर कमी होतो आहे. महागाई वाढते आहे. लोकांचा उपभोग कमी…
नारायणमूर्ती आणि सुब्रह्मण्यम या दोघांनाही त्यांच्याकडे असलेली संपत्ती वारशाने मिळाली नाही. तसेच कर्मचारी/औद्याोगिक कामगारांप्रमाणे त्यांना वेतन किंवा पगार मिळत नाही.
आधीही कुलगुरूंची अंतिम निवड कुलपति/ राज्यपालच करायचे, तरी राज्यपाल राज्य सरकारच्या ‘मदत आणि सल्ल्यानुसार’ निर्णय घ्यायचे.
गुरुवारी, २६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. त्यांनी अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली त्या दिवशी…
समजा, निवडणुकीनंतर एका महिन्यात लोकसभा विसर्जित झाली, तर सर्व विधानसभा बरखास्त का कराव्यात?
राज्यघटना आणि काँग्रेस यांचा संबंध जोडताना भाजप आणि त्याचे मित्र पक्ष फक्त आणीबाणीचे दाखले देतात. पण गेल्या ७५ वर्षांमधली ती…
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव हे दोघेही शहरी, सुशिक्षित आणि मृदुभाषी आहेत.
माझ्या मते, सर्वोच्च न्यायालयाने कलम १४१ नुसार आपल्या अधिकारांचा वापर करायला हवा होता आणि हा खटला फेटाळायला हवा होता.
महायुतीच्या प्रचारात ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा दिल्या गेल्या. ‘लाडकी बहीण’पेक्षा या द्वेषोक्तीचा जास्त…
‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या ट्रम्प यांच्या घोषणेमुळे ही पृथ्वी अधिक सुंदर, अधिक सुरक्षित किंवा अधिक समृद्ध होण्याची काही तरी…