
रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीसाठी सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर १६.२ टक्के असेल असा अंदाज वर्तवला होता.
रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीसाठी सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर १६.२ टक्के असेल असा अंदाज वर्तवला होता.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तमिळनाडूमध्ये हिंदी भाषेविषयी वादग्रस्त विधान करून भाषिक वाद उकरून काढायचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणुकांमध्ये जरा जास्तच आणि जाणीवपूर्वक लुडबुड केली जात आहे आणि विनाकारणच खूप उत्सुकता दाखवली जात आहे.
काश्मीरबाबत १९४७ पासून दोन परस्परविरोधी मतप्रवाह आहेत. या दोन्ही मतप्रवाहांमध्ये बदल होत जाऊन वेळोवेळी काश्मीरबाबत अनेक मतप्रवाह असल्याचे चित्र मध्यंतरीच्या…
गेल्या रविवारी काँग्रेस पक्षाने बेरोजगारी आणि महागाईविरोधात ‘हल्ला बोल’ रॅली काढली होती.
महासाथीसारखी परिस्थिती असो किंवा नसो, शेतकरी आणि शेतमजुरांना जगण्यासाठी त्यांच्या शेतात कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही.
बिल्किस बानोने आपल्या कुटुंबासह राहत्या जागेतून पलायन केले असल्याची माहिती आहे.
पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदी गेली आठ वर्षे लाल किल्ल्यावरून भाषण करून आपले म्हणणे मांडत आहेत.
आपल्याला राज्यघटनेने दिलेले स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आणि सार्वभौमत्व तिळातिळाने कमी होत चालले आहे.
माझ्या यादीतील शेवटचा मुद्दा लोकांसाठी सगळय़ात जास्त त्रासदायक ठरला आहे. तो म्हणजे सरकारचे कर धोरण.
देशाने २६ जुलै २०२२ रोजी, २३ वा कारगिल विजय दिवस साजरा केला. युद्धातील वीरांचे, विशेषत: हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी सरकारने हा…
‘‘आपल्या फौजदारी न्याय व्यवस्थेत, प्रक्रिया हीच शिक्षा आहे. घाईघाईने, अविवेकीपणे केलेल्या अटकेपासून ते जामीन मिळविण्यात अडचण येण्यापर्यंतची ही प्रक्रिया कच्च्या…