
पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदी गेली आठ वर्षे लाल किल्ल्यावरून भाषण करून आपले म्हणणे मांडत आहेत.
पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदी गेली आठ वर्षे लाल किल्ल्यावरून भाषण करून आपले म्हणणे मांडत आहेत.
आपल्याला राज्यघटनेने दिलेले स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आणि सार्वभौमत्व तिळातिळाने कमी होत चालले आहे.
माझ्या यादीतील शेवटचा मुद्दा लोकांसाठी सगळय़ात जास्त त्रासदायक ठरला आहे. तो म्हणजे सरकारचे कर धोरण.
देशाने २६ जुलै २०२२ रोजी, २३ वा कारगिल विजय दिवस साजरा केला. युद्धातील वीरांचे, विशेषत: हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी सरकारने हा…
‘‘आपल्या फौजदारी न्याय व्यवस्थेत, प्रक्रिया हीच शिक्षा आहे. घाईघाईने, अविवेकीपणे केलेल्या अटकेपासून ते जामीन मिळविण्यात अडचण येण्यापर्यंतची ही प्रक्रिया कच्च्या…
सत्तेवर असलेले कोणतेही सरकार अजिबातच काम करत नाही, असे होत नाही.
राज्यघटनेतील शुद्धतेचा आग्रह, त्यासंबंधीची कळकळ आणि त्यासंबंधीची काळजी ही खरे तर मध्यमवर्गीय मूल्ये.
एखादी योजना जाहीर करताना आधी राबवावी लागते ती प्रक्रिया अग्निपथची घोषणा करताना नीट राबवली गेलेली दिसत नाही.
दहा लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे नवे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे.
नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल जे काही बोलले त्यात खरे तर आश्चर्य वाटण्याजोगे काय आहे? ते दोघेही त्यांच्या पक्षाचे निष्ठावान…
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ३१ मे २०२२ रोजी सकल राष्ट्रीय उत्पादनाचे त्रमासिक अंदाज तसेच राष्ट्रीय उत्पन्नाचा तात्पुरता अंदाज जाहीर केला.
आजही ‘अविश्वसनीय’ वाटणाऱ्या त्या गोष्टीला आता ३१ वर्षे उलटून गेली आहेत. १ जुलै १९९१ रोजी रुपयाचे अवमूल्यन झाले आणि तिथून…