
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या नावाखाली नुसतं मिरवणुकीत नाचण्याऐवजी त्यांच्या ‘विचारांची जयंती’ साजरी करणे गरजेचे आहे!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या नावाखाली नुसतं मिरवणुकीत नाचण्याऐवजी त्यांच्या ‘विचारांची जयंती’ साजरी करणे गरजेचे आहे!
आंतरराष्ट्रीय महिला दिन फक्त ‘इव्हेन्ट’सारखा साजरा होत असताना उत्तर भारतातल्या एका मुलीनं मनुस्मृती जाळली, म्हणून तरी आपण विचार करू लागणार…
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन नसणे हा त्यांच्या पिळवणुकीमधला महत्त्वाचा ‘पेच’ आहे…
आज प्रश्न फक्त प्राथमिक शाळेतील विद्यार्थी ‘कच्चे’ असण्याचा नाही. शिक्षणातील नव्या ‘स्तर-भेदांचा’ही आहे. महापालिकेच्या शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धडे गिरवलेल्या युवकाचे…
आज मुंबई आणि परिसरातील ‘रखडलेले पुनर्विकास प्रकल्प’ हा सामाजिक प्रश्न झाला आहे. आज दशकभरानंतर हा प्रश्न अधिक उग्र झाला आहे.
दलित, वंचित घटकांना माध्यमांतून आपला आवाज शोधण्यासाठी संघर्षच करावा लागणार, हे डॉ. आंबेडकरांनी ओळखले होते… आज या वर्गांतील नवी पिढी…
यश साजरे करत असताना ‘सामाजिक भान’ तर सुटत नाही ना, याचे भान ठेवायला हवे.
केंद्र सरकार एफआरपीमध्ये आकडेवारीचा खेळ करते आहे, असा शेतकरी संघटनांचा आरोप आहे.
धम्मदीक्षा कार्यक्रमातील ‘२२ प्रतिज्ञा’ समजून न घेताच ‘आप’चे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्याबाबत वाद झाला, त्यांच्या बाजूने नेते काहीच बोलले…
सरकारे बदलली तरीही शेतकऱ्यांची स्थिती बदलेल असे वाटत नाही. नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना उसावरच अवलंबून राहावे लागत आहे.
अंतिम निकालातील दिरंगाई, निकाल प्रक्रिया न्यायालयीन सुनावणीत अडकणे, पूर्वनियोजित परीक्षांच्या तारखा बदलणे हे प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांवर अभ्यास…