
देशातून होणाऱ्या एकूण आंबा निर्यातीत दरवर्षी ८० ते ८५ टक्के वाटा महाराष्ट्राचा असतो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळ सुविधा केंद्रातून…
देशातून होणाऱ्या एकूण आंबा निर्यातीत दरवर्षी ८० ते ८५ टक्के वाटा महाराष्ट्राचा असतो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळ सुविधा केंद्रातून…
पाऊस, हवामान बदल, तसेच कडाक्याच्या थंडीने आंब्यांवर परिणाम झाला असून उत्पादन घटले आहे. त्यामुळे यंदा ३५ ते ४० टक्के उत्पादन…
वाहनांमधून निघणारा धूर व या धुरामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनचालकांना वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र…
हापूस म्हटला की रत्नागिरी, देवगड हापूसची गोडी डोळ्यासमोर येते. देवगडचा हापूस अवीट गोडीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र बाजारात आता परदेशी आंबे…
वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात गणेशोत्सवामुळे बाजारात बटाटा आवक ही कमी आहे, तसेच ग्राहक ही रोडवले आहेत.
बुधवारी झालेल्या समितीच्या संचालक मंडळात नव्या पुनर्वसन प्रकल्पाच्या प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.
बाजारपेठ अग्निकल्लोळाच्या उंबरठ्यावर उभी असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
तूरडाळ १२५ रुपयांवरून १३५ रुपये ,ज्वारी ४१ रुपयांवरून ४६ रुपये तर तांदूळ ८ ते १० रुपयांनी वधारले असून बासमती तांदूळाचे…
डाळी ३० ते ३५ टक्के तर कडधान्ये २० ते २२ टक्के महाग
जानेवारी- फेब्रुवारी मध्ये दाखल होणाऱ्या नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे.
गेल्या महिन्यापासून वातावरणातील उष्ण-दमट हवामानाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे.
यंदा टोमॅटोच्या दराने पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे. आणखीन महिनाभर टोमॅटोचे चढेच राहतील अशी महिती व्यापाऱ्यांनी दिली आहे